Tag: बंगाल
साम्यवाद कधीच मेला आहे
साम्यवाद कधीच मेला आहे ! त्याची मुख्य सूत्रे दोन होती- 1.राजकीय सत्ता फक्त कामगारवर्गाच्या हातात असावी, 2. उत्पादनाची सर्व साधने समाजाच्या मालकीची असावीत...
विज्ञान दृष्टी, स्त्रीवाद आणि रोकिया खातून (Rokiya Khatoon’s 1905 story speaks about scientific temper...
एकशेसोळा वर्षांपूर्वी चौदा-पंधरा पानांची एक विज्ञानकथा लिहिली गेली हे समजले तर आश्चर्य वाटेल ना? - त्यावेळी ती काल्पनिक कथा मानली गेली असेल. आणखी आश्चर्य म्हणजे त्यातून स्त्रीवाद देखील प्रकट होतो ! त्या कथेचा अनेक विषयाच्या अभ्यासकांनी त्यांच्या लेखनांत त्यानंतर कित्येक दशके उल्लेख केला आहे...
‘रामकृष्ण मिशन’चा मानवता धर्म
‘रामकृष्ण मिशन’ ही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापन झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था आहे. स्वामी विवेकानंद यांनी त्या संस्थेची उभारणी केली. रामकृष्ण परमहंस हे...