Tag: पेशवे
थोरले माधवराव पेशवे (Madhavrao Peshawe)
थोरल्या माधवराव पेशव्यांनी पानिपत युद्धोत्तर मराठी साम्राज्याचा जणू जीर्णोद्धारच केला! ते श्रीमंत पहिले माधवराव पेशवे, ते पंतप्रधान माधवराव बल्लाळ पेशवे किंवा थोरले माधवराव पेशवे...
राघोबादादा यांचे कोपरगावांतील वास्तव्य
इंग्रज व मराठे यांच्यात सालबाई येथे तह ( 17 मे 1752 ) झाल्यानंतर तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास महादजी शिंद्यांच्या ताब्यात दिले. राघोबांनी महादजींच्या...
चांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व
चांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार लागतो. मात्र, ती गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. टर्ले-जगताप वाडा...
पेशवाई थाट!
चांगल्या जेवणाचे वर्णन मराठीत ‘पेशवाई थाट’ असे सहजपणे केले जाते. कसा होता तो ‘पेशवाई थाट’?
पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले...
कोपरगावचा पेशवेवाडा ऊर्फ विटाळशीचा वाडा
कोपरगाव येथील बेट या भागाला कोपरगावपेक्षा अधिक महत्त्व पौराणिक काळापासून आहे ते, शुक्राचार्य-देवयानी-कच-शर्मिष्ठा-ययाती-वृषपर्वा यांच्यामुळे. तो भाग दंडकारण्य म्हणूनही ओळखला जात होता. रामायण-महाभारत या महाकाव्यातील...
पेठ आणि बाजीराव-मस्तानीचं नातं
मराठा सरदार पिलाजी जाधव हे बाजीरावांचे जणू सल्लागार होते! त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका मस्तानी प्रकरणात आहे. पेशव्यांच्या बहुतेक लढायांमध्येही पिलाजी बाजीरावांबरोबर असायचे. पिलाजी बाजीरावाच्या अंत्यसंस्काराच्या...
चिंचवडचा श्री मोरया गोसावी
मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन.
कर्नाटक राज्याच्या बिदर...
धावडशी – एक तीर्थक्षेत्र
श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सातारा...
महाराष्ट्राचे महावस्त्र – पैठणी
महाराष्ट्राची शान ‘पैठणी’
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करून
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग...
मस्तानीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी
मस्तानीबाईंच्यावर महाराष्ट्राने मोठा अन्याय केला आहे. बाजीरावांनी मराठेशाहीचे पाय हिंदुस्थानात रोवले. थोरले छत्रपती व संताजी-धनाजी यांच्यानंतर, राऊ हे मराठेशाहीचे न भविष्यती असे बलाढ्य नेते...