Home Tags पाणी

Tag: पाणी

-heading-water-dushkal

शाश्वत विकासासाठी, पाण्याची शाश्वती शक्य आहे का?

1. भारत देशात एकूण मोठी धरणे पाच हजार सातशेएक आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रात दोन हजार तीनशेचौपन्न धरणे (देशातील एकूण धरणांच्या एकेचाळीस टक्के) आहेत. महाराष्ट्रात एकूण...
-muthainadila-heading

‘मुठाई’ नदीला संजीवनी

1
पुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा नद्या दूषण झाल्या आहेत! त्यामुळे अस्वस्थ होऊन काही मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निग्रहाने एकत्र आली आहेत. शैलजा देशपांडे यांनी तो...
-heading

महाराष्ट्राचे व्हेनिस… नगर, सोळाव्या शतकातील

अहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि,...
-heading

आर्द्रता चक्र फिरू लागले तर…

मानवाने वाहणारे पाणी अडवून, साठवून, ते उपसून अगर पाटबंधाऱ्याचे तंत्र शोधून प्रवाहाने गरजेप्रमाणे वापरण्याचे काढले आहे; तसे जमिनीखाली मुरलेले पाणी विहिरी खोदून व खोलवरील...

…अन्यथा मराठवाड्याचे वाळवंट होईल?

मराठवाडा हा विभाग गोदावरी नदी व तिच्या उपनद्या यांच्या खोऱ्यात मोडतो. मराठवाड्याच्या हक्काचे त्या खोऱ्यातील पाणी उर्वरित महाराष्ट्राच्या वर्चस्ववादी वृत्तीने व विदर्भाच्या राजकारणाने...

पाण्याचा धंदा

हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी बाटलीबंद पाणी प्यायले असेल! शुद्धिकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य पाणी निसर्गात राहिलेले नाही. देशातील बहुतांश नदी-नाले सांडपाण्याने भरले आहेत. विहिरी...
carasole

राजापूरची गंगा! वैज्ञानिक महात्म्य

राजापूरची गंगा पुन्हा प्रवाहित राजापूरच्या गंगेचा काशिकुंडातील गोमुखाद्वारे वाहणारा पाण्याचा प्रवाह ८ जून रोजी बंद झाला होता. मात्र, तो पुन्हा अचानक शनिवारी प्रवाहित झाला. त्याचबरोबर...

राजापूरची गंगा – श्रद्धा आणि विज्ञान

मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून...
carasole

दिलीप उतेकर – साखर गावचा भगिरथ

दिलीप उतेकर हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातले. खेड तालुक्यापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेले साखर हे त्यांचे गाव. उतेकरांचा जन्म तिथला. त्यांनी गावात सातवीपर्यंत शिक्षण घेतले...
Dushkaal1

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

0
 ‘‘त्‍येची अशी कथा सांगत्‍येत मास्तर का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं. हितल्‍या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन्...