Home Tags नदी

Tag: नदी

_ambitame_naditame

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती…

‘हे नद्यांतील उत्तम, उत्तम माते आणि उत्तम देवी, आम्हा पामरांना ज्ञान आणि विवेक दे.’     भारतीय समाज आणि संस्कृती यांची पायाभरणी गंगा-यमुना-सिंधू या नद्यांच्या साक्षीने...
_bharat_ghadla

भारत घडला, नद्या जन्मल्या!

काही नद्या जगाच्या नकाशात पटकन नजरेत भरतात. अमेझॉन, नाईल, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या लांबीला अफाट, त्यांची पात्रे प्रचंड मोठी आणि त्यांच्यावर विसंबून राहणारे लोकही...
-ram-sutar

राम सुतार – शिल्पकलेतील भारतीयत्व (Ram Sutar)

राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांच्या इतिहासातील एक मानकरी. त्यांना गुरुस्थानी मानणारे मोठे शिल्पकार होऊन गेले. त्यामध्ये मुंबईचे विनय वाघ, विजयवाड्याचे बीएसव्ही प्रसाद यांचा...
-indrayni-pollution

महात्म्य, इंद्रायणी नदीचे नव्हे; कुंडली नदीचे!

इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. ती पुढे टाटा धरणास मिळते. टाटांनी पाणी सोडणे बंद केल्यामुळे इंद्रायणी नदीला स्वतःचे पाणी...
-jalakadami-heading

राष्ट्रीय जल अकादमी – जलस्रोतांचे प्रशिक्षण

‘राष्ट्रीय जल अकादमी’ ही पूर्वी ‘सेंट्रल ट्रेनिंग युनिट’ म्हणून ओळखली जायची. ती जलस्रोतांचा विकास व व्यवस्थापन यांशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम करते. संस्थेची स्थापना...
-heading-water-dushkal

शाश्वत विकासासाठी, पाण्याची शाश्वती शक्य आहे का?

1. भारत देशात एकूण मोठी धरणे पाच हजार सातशेएक आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रात दोन हजार तीनशेचौपन्न धरणे (देशातील एकूण धरणांच्या एकेचाळीस टक्के) आहेत. महाराष्ट्रात एकूण...
-heading-koyana-dharan

कोयना धरण – महाराष्ट्राचे वैभव

2
कोयना नदीचा उगम महाबळेश्वरजवळ झाला आहे. कोयना धरण दोन दऱ्यांमध्ये जेथे चांगली उंची मिळाली आहे तेथे बांधण्यात आले आहे. त्या धरणाचा मूळ उद्देश वीजनिर्मिती...
-heading

वैनगंगा नदी

0
वैनगंगा नदीचा उगम मध्यप्रदेशात झाला असला तरी नदीला अनन्यसाधारण महत्त्व महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आहे. नदीचा उगम मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यात मैकल पर्वतराजींमध्ये झाला आहे. नदीचे...
-muthainadila-heading

‘मुठाई’ नदीला संजीवनी

1
पुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा नद्या दूषण झाल्या आहेत! त्यामुळे अस्वस्थ होऊन काही मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निग्रहाने एकत्र आली आहेत. शैलजा देशपांडे यांनी तो...
_kayadhu

कयाधू नदी – पुनरुज्जीवनाची लोकचळवळ

हिंगोली जिल्हा-तालुक्यातील कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ व तिचे संस्थापक जयाजी पाईकराव यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा...