Tag: धर्म
श्रीमद्भागवत – परमसत्याच्या अनुभूतीसाठी !
‘श्रीमद्भागवत महापुराण’ ही रचना महर्षी वेदव्यास यांची आहे. अन्न-वस्त्र-निवारा या लौकिक गरजांपलीकडे मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे, ते म्हणजे परमसत्याचा शोध. त्याचा एक मार्ग म्हणजे विष्णुदेवतेच्या लीलांचे वर्णन ऐकणे. तेच भागवत ग्रंथाचे सार आहे. त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य व ध्यानयोग यांचे विवेचन केले गेले आहे. त्यामुळे त्यास भक्तिशास्त्राचा ग्रंथ असेही म्हणतात...
‘मर्मभेद’ पुस्तक कोणाचे? .(Who is the author of the book, ‘Marmbhed’?)
‘मर्मभेद’ ही राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा असलेली कादंबरी. ती मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक-प्रतीकात्मक अशा मांडणीतून उलघडत जाते. कथेची भाषाशैली संस्कृतप्रचुर, जड असली तरी तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत गुंतवून ठेवते...
गोत्र आणि विवाह संबंध
गोत्र हा शब्द ‘गौक्षेत्र’ या नावापासून बनला गेला. प्रत्येक परिवारास पशुधन चारण्यासाठी गावातील एक ठरावीक क्षेत्र राखीव असे, त्याला गोक्षेत्र म्हटले जाई. त्या परिवाराची ओळख पुढे त्या क्षेत्रावरूनच होऊ लागली. पुढे त्यालाच गोत्र म्हटले जाऊ लागले...
हिंदू राष्ट्र असेल तरी कसे ?
‘हिंदू राष्ट्राची’ चर्चा 2014 पासून म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून अधिकच जोमाने झाली. अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल, ट्रिपल तलाक सारखे कायदे रद्द होणे आणि नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती यामुळे तर अधिकच व्यापकपणे ही चर्चा होऊ लागली. पण ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय?
धर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था
पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे....
धर्मनिष्ठा बाद ठरवूया!
जग आधुनिक उपकरणांमुळे जवळ आलेले आहे. मात्र जगाला त्याच्या शोधाद्वारे जवळ आणणारा मनुष्य माणूस म्हणून एकमेकांपासून दूर जात आहे! सर्वसामान्य माणसांस माणसांसोबत राहण्यास आवडते....
महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी ज्यू
अल्पसंख्यांक म्हणून भारतामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध व जैन या सहा समाजांना मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र सरकारने येथील ज्यू धर्मीयांना तशी मान्यता २२...
आत्मनाश आणि धर्म
दयामरण म्हणजे जी व्यक्ती; तिला असलेल्या असाध्य रोगामुळे जगणे अशक्य झाले आहे, तिला जिवंत ठेवणे म्हणजे तिचे स्वत:चेच हाल होत राहणे आहे. अशा व्यक्तीस,...
आद्य शंकराचार्य
वेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणा-या तत्त्ववेत्त्यांमध्ये आद्य शंकराचार्य यांची योग्यता सर्वश्रेष्ठ दर्जाची मानली जाते. त्यांना अवघे बत्तीस वर्षें (इ.स. 788 ते 820) आयुष्य लाभले. त्यांनी...
देऊळ, लवासा आणि विकास
गरीब खेड्याच्या जवळ, उजाड माळरानावर, एकाकीपणे उभ्या असलेल्या उंबराच्या झाडाखाली जमिनीवर झोपलेल्या गुराख्याला अचानक दत्त दिसल्याचा भास होतो. बातमी खेड्यात पसरते. दत्ताचे देऊळ बांधायचा निर्णय होतो आणि बघता बघता गाव झपाट्याने बदलते...