जळगाव
Tag: जळगाव
रंगगंध कलासक्त न्यास – ‘अभिवाचना’ची एक वेगळी वाट
रंगगंध कलासक्त न्यासाच्या पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सवास २०१२ मध्ये दहा वर्षे पूर्ण झाली.
‘रंगगंध’च्या साहित्य अभिवाचन महोत्सवाबद्दल बोलताना, जर ‘स्पर्धेतील संघ...
इरवीर
श्रद्धेपायी केवढा खटाटोप!
रात्रीची जेवणे सुरू होती. भावाच्या दोन नातवंडांमध्ये मारामारी झाली. पुतणीचा मुलगा अमोल आणि पुतण्याचा मुलगा विवेक. कारण काय, तर विवेकने अमोलची...
आठवणीतला खानदेशी पोळा
जळगावाच्या भडगाव तालुक्यातील कोळगाव हे माझे गाव. त्या गावी श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच गावच्या दरवाज्यात एक लाकूड आणून टाकले जाई. ती प्रथा कालांतराने बंद पडली. पूर्वीच्या मानानं बैलांची संख्या खूप कमी झाली आहे. पण पोळा हा सण आला की त्या आठवणी आपोआपच नजरेच्या समोर येतात...
खानदेशचा पोळा
खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते....
अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
खानदेशची कानुबाई
‘कानुबाई’ हे खानदेशचे आराध्यदैवत. कानुबाईच्याच नावाने खानदेशाला ‘कानुबाईचा देश’-कानदेश- ‘खानदेश’ असे नाव मिळाले आहे. ‘खानदेश’ नावाची उत्पत्ती तशी सांगितली जाते. कानुबाईचा उल्लेख ‘कानबाई’...
जत्रा कडगावची
चैत्र शुद्ध त्रयोदशीला श्री खंडेराव महाराज यांच्या नावानं कडगावची जत्रा भरवण्याची परंपरा जुनी आहे. जत्रेचं खरं आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा मान. आपल्यावरचं...
नीलिमा मिश्रा – ऐसी कळवळ्याची जाती
आशिया खंडातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणा-या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं आतापर्यंत पंचेचाळीसहून अधिक भारतीयांना सन्मानित करण्यात आलं आहे. या प्रभावळीतील नवीन नाव आहे, धुळे-जळगावच्या नीलिमा...
भवरलाल जैन – उद्योगपती व जैन उद्योगसमूहाचे प्रवर्तक
उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशातील, जळगावात हट्टाने राहून त्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करण्याचे श्रेय प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योगसमुहाचे प्रवर्तक डॉ.भवरलाल जैन यांना...
पारांच्या ओळींचे पारोळा
वडपिंपळाचा पार ही कल्पना पारंपरिक म्हणूनच तिचा समावेश आपल्या नगररचनेत होत आला आहे. आपण वृक्षांना देवासमान मानत असल्याने त्यांची स्थापना दगडाच्या पारावर करतो....