Home Tags जल-व्यवस्थापन

Tag: जल-व्यवस्थापन

_Pradeep_Purandare_1.jpg

धोरणी जलयोद्धा – प्रदीप पुरंदरे

तो 1980 चा काळ. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाने महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्याच दरम्यान पन्नालाल सुराणा आणि रंगा वैद्य यांच्या...
_Shobha_Bolade_1_0.jpg

एकांडी शिलेदार शोभा बोलाडे

शोभा बोलाडे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये पाणीप्रश्न व रेशनप्रश्न यांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्यासाठी महिलांचे संघटन करून महिलांना मार्गदर्शन केले; तसेच, महिलांना...

हस्ता गाव – सांघिक इच्छाशक्तीचे प्रतीक!

गणेश नीळ हर्षोल्हासित होऊन सांगत होता, “माझी दुग्धव्यवसाय करण्याची फार इच्छा होती, माझ्याकडे गायी पण होत्या. परंतु ते राहून जात होते. ती आठ वर्षांची...
carasole

पाण्यासाठी ध्येयवेडा – संभाजी पवार

संभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे...

जनकल्याण समिती – आपत्ती विमोचनासाठी सदा सिद्ध!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने २०१६च्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत लोकांसाठी मदतीची कामे सुरू केली आहेत. नंतर, जूनमध्ये पाऊस उत्तम पडल्यावर कार्यकर्त्यांनी कामाचा रोख वृक्षलागवड...
_Vedh_Jalsanvardhanacha_1_0.jpg

वेध जलसंवर्धनाचा – औरंगाबाद तालुक्यातील सद्शक्‍तीचा परिचय

'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्या 'वेध जलसंवर्धनाचा' या राज्यव्यापी माहितीसंकलनाच्या मोहिमेचा आरंभ ९ डिसेंबरला झाला. तालुक्या तालुक्यात जाऊन तेथील पाणी निर्माण करण्याचे, वाढवण्याचे, टिकवण्याचे व...
carasole

भरत कावळे – पाणी जपून वापरण्‍यासाठी प्रयत्‍नशील

नाशिक जिल्ह्यातील ओझरचे भरत कावळे पाण्याच्या वितरणाचे प्रश्न समाधानकारक पद्धतीने सोडवण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांपासून झटत आहेत. हे पाणी धरणाचे. त्याचे वाटप शेती, उद्योग व...
carasole

रवी गावंडे – अवलिया ग्रामसेवक

रवी गावंडे हा माणूस अफलातून आहे. ते रूढार्थाने ग्रामसेवक नाहीत. मात्र त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी तीच आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्‍या नेर तालुक्‍यातील त्यांच्या पाथ्रड गावात...
carasole

दुष्काळ आहे सुनियोजनाचा

भारतात पडणारा वार्षिक पाऊस हा चार हजार बीसीएम आहे व हा पाऊस देशाला पुरेसा आहे, जर तो नीट अडवला तर. महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता - महाराष्ट्राचे...

अप्पासाहेब बाबर – डोंगरगावचा विकास

डोंगरगाव हे सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे व साधारणपणे सहाशे कुटुंबे असलेले दुष्काळी गाव. त्या गावात पाण्याचा तुटवडा असे. पण त्या गावाला...