Home Search
आषाढ - search results
If you're not happy with the results, please do another search
आघाडा – औषधी वनस्पती
गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि।।
आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाड्याची राख करून क्षार काढतात. त्याने पोट व दात स्वच्छ होतात म्हणून त्या क्षाराला...
श्री विठूरायाचे पंढरपूर
पंढरपूर हे दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्र, महाराष्ट्रात पंढरपूरचा पांडुरंग हे प्रसिद्ध व पूज्य देवस्थान आहे. सर्व देवस्थानात प्राचीन देवस्थान आहे. त्याला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर,...
ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर
वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो. धुंडा महाराजांनी संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन करून त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून पंचाहत्तर वर्षे संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल शिक्षण क्षेत्राकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे धुंडा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला...
नामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना
वारकरी संप्रदायाच्या सुंदर शिल्पाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, पण त्या संप्रदायाच्या विस्ताराची कामगिरी पार पाडली ती संत नामदेवांनी. ते काम नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप...
वालावल चेंदवण – दक्षिणेचे पंढरपूर
वालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांना जोडणारे टोक. गावाच्या उत्तरेला पाट-चेंदवण सीमा जोडल्या गेल्या आहेत. चेंदवण, हुमरमाला, गावधड ही वाडीवजा गावे समृद्ध,...
मराठ्यांचा इतिहास आणि टेंभुर्णी
टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील गाव. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील, दळणवळणाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठिकाण. टेंभुर्णी गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. टेंभुर्णीपासून जवळ...
मुरबाडची म्हसेची जत्रा
महाराष्ट्रातील बैलांचा सर्वात मोठा बाजार
मुरबाडजवळ म्हसेची जत्रा (म्हसे गावामध्ये भरणारी जत्रा) तिची मुख्य ओळख टिकवून आहे. म्हसे गावची जत्रा ओळखली जाते ती तेथे भरणाऱ्या महाराष्ट्रातील बैलांच्या...
पनवेलचा कर्नाळा किल्ला
कर्नाळा किल्ला मुंबईपासून बासष्ट किलोमीटरवर व पनवेलपासून तेरा किलोमीटरवर स्थित आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी चहूबाजूंना दाट जंगल आहे. तेथे दीडशेहून अधिक जातींचे पक्षी तेथे आढळतात....
संत दामाजी पंत
मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले. त्यांपैकी दामाजीपंत, चोखामेळा व कान्होपात्रा ही संत मंडळी अधिक प्रसिद्ध आहेत. संत दामाजी यांच्या अस्तित्वाचा काल शालिवाहन शके 1300...
वैराग-मंदिरांचे गाव (Vairag Temples Village)
वैराग हे त्या गावाचे नाव, गावाची सांस्कृतिक-सामाजिक वैशिष्ट्ये जपणारे आहे. ते सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात येते. फार पूर्वीपासून तेथे वैरागी लोकांची गर्दी होती, म्हणून...