Home Search
पुणे - search results
If you're not happy with the results, please do another search
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा...
महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती
प्रस्ताव : मराठी भाषा बोलणार्या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या...
भ्रष्टाचारावर उतारा कायद्याच्या् चौकटीत की नितिमत्तेच्या?
समाजाला जशी नैतिकतेच्या आधाराची आवश्यकता असते, तशीच राजकिय सत्तेलाही त्याची गरज भासत असते. इंदिरा गांधी सत्तेवर असताना नेहमी विनोबा भावे यांना भेटत...
भ्रष्टाचाराविरूध्द बोलणा-यांकडे नैतिक पायाचा अभाव
राजकारणात नैतिकतेचा सुप्त प्रवाह असावा लागतो. सध्या तो नष्ट होत चाललेला दिसतो. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी हजारेंच्या आंदोलनाला पत्राद्वारे जो पाठिंबा दिला...
सत्याग्रही आणि मिडीया एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत का?
अण्णा हजारे अजूनही आपल्या विचार विश्वात व्यापलेले आहेत. उपोषणाच्या घटनेनंतर सत्याग्रहाच्या संकल्पनेवर जी चर्चा घडली, ती पाहून सत्याग्रहाची कल्पना आणि शास्त्र काळानुरूप बदलत...
तरूणाईला आवाहन – राहुलप्रणीत की हजारेप्रणीत?
राहुल गांधीने देशात वृद्ध विरूद्ध तरूण असे काहीसे चित्र उभे केले आहे. राहुलचे देशातील तरूणांना आवाहन असे, की तुम्ही राजकारणात सामिल होवून कॉंग्रेसला...
लोकपाल विधेयकाबद्दल नकारात्मक सूर आततायी
प्रस्तावीत लोकपाल विधेयकाबद्दल सध्या अनेक ठिकाणांहून नकारात्मक सूर ऐकू येत आहे. ही गोष्ट म्हणजे, एखादे मूल जन्माला यावे आणि त्याच्या जन्मामुळे आता अनेक वाईट...
कायदा करण्याचा अधिकार कुणाला
लोकपाल विधेयकाबाबत ज्या चर्चा घडवल्या जात आहेत, त्यामध्ये कायदा करण्याचा अधिकार नक्की कुणाला हा प्रश्न पामुख्याने चर्चीला गेला. अनेकांचे असे म्हणणे...
महाराष्ट्र टिकला पाहिजे
‘साधना’च्या स्वतंत्र विदर्भ विशेषांकातील लेखालेखाचा दीपक पवार यांनी घेतलेला सविस्तर वेध आणि एकात्म महाराष्ट्राची ठाम भूमिका
वादचर्चा
महाराष्ट्र टिकला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे असे मला...
संस्कृत विश्वकोश-डेक्कन कॉलेज
डेक्कन कॉलेजमध्ये गेली साठ वर्षे एका एनसायक्लोपीडियाचे काम चालू आहे आणि पुढील पन्नास वर्षे तरी चालणार आहे – प्रत्येक भारतीय माणसाला अभिमान वाटेल असे...