Home Search
मिरज - search results
If you're not happy with the results, please do another search
चंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास… अभिनय देव
भारतात चित्रपट क्षेत्रामधील कामगिरी बॉलिवूडच्या तराजूवर तोलली जाते, पण चित्रपट हे ‘कथाकथनाचे माध्यम’ म्हणून परिणामकारक ठरू शकते हे अभिनय देव व त्यांच्यासारख्या मोजक्या दिग्दर्शकांनी...
माझं गाव मोडनिंब! (Modnimb)
पांढरी नावाची छोटी वाडी होती. लोक गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु प्लेगची साथ आली आणि लोकांनी गाव सोडले. जवळच ओढा होता. ओढ्याच्या पलीकडे लिंबाची भरपूर...
शबनम
सांगलीहून मिरजेला जाताना उजव्या आणि डाव्या बाजूंना कुष्ठरोगातून मुक्त झालेल्यांसाठी काही पुनर्वसन केंद्रे आहेत. त्या केंद्रांमध्ये अनेक वर्षांपासून शबनम बॅगा तयार केल्या जातात. त्या...
ऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा!
गो.पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ हे मराठी रंगभूमीवरचे अलिकडच्या काळातले सर्वांत जास्त उत्कंठा असलेले नाटक आहे. जाणकार लोकांच्या मनात त्या नाटकाविषयी जबरदस्त कुतूहल आहे...
क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil)
‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव)...
आमिरखान, व्ही. शांताराम, साने गुरुजी अन् घाट कुरुंदवाडचा !
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आमिरखान यांनी कुरुंदवाडच्या घाटावरील स्मशानभूमीत विश्रांती घेतली होती, असे जर कुणी सांगितले तर ते पटेल का? पण अपार थकल्यामुळे, त्यांनी...
गोहराबाई-बालगंधर्व संबंधावर
बालगंधर्व व गोहराबाई यांच्या संबंधावर रवींद्र पिंगे यांनी १९७१ साली सविस्तर माहिती मिळवून लिहिले, ते मूळ कन्नड लेखक - रहमत तरीकेरी (मराठी अनुवाद –...
गोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच!
बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू...
लेन प्रकरणाचा धडा
सर्वोच्च न्यायालयाने जेम्स लेन यांच्या पुस्तकावरची बंदी उठवली आणि महाराष्ट्रात, त्यामुळे वादळ सुरू झाले. या वादळाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे लेखन,...
मी वृध्द नाही! – सेनापती बापट
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जनतेने शंकरराव देव यांना फार मोठा सन्मान दिला होता, पण तो त्यांना टिकवता आला नाही. एक वेळ अशी होती, की लोकमान्य...