Home Search
संत - search results
If you're not happy with the results, please do another search
संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)
संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र...
राम व रहीम एकच! – संत कबीर
कबीर हे निर्गुणी भक्तिपरंपरेचे शिखर गाठलेले हिंदी भाषिक थोर संत होत. त्यांनी अवास्तव कर्मकांडावर घणाघाती हल्ला चढवून, ढोंगी लोकांचे बेगडी बुरखे फाडून टाकण्याचे काम...
नाझरे – संतांचं गाव
नाझरे गावाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही लाभले आहेत. ती संतमहात्म्यांची भूमी, तशीच संगमाची. नाझरे म्हटले की संतकवी श्रीधरस्वामींचे नाव पुढे येते. जुने लोक...
वसंतची गरुड भरारी
माझी वसंत वसंत लिमये याच्याशी ओळख अनेक वर्षांपासूनची आहे, पण त्याचा घट्ट परिचय तीन-चार वर्षांपूर्वी झाला; त्याने त्याची ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी लिहिण्यास घेतली तेव्हा!...
एक आगळा संत
पारंपारिक संप्रदायातील शिकवणुकीतून प्रस्थापित झालेल्या ‘निरिच्छ’ वादाला सर्वप्रथम छेद देणार्या समर्थांनी सांगितले की प्रपंच करण्यात काही कमीपणा नाही व तो चांगला झाला तर अनेकांना...
संतवाड्मय व श्रीसमर्थ वाङमयांचे महत्व
अज्ञानाला ठोस प्रहार करत अंधश्रद्धेच्या बेड्या तोडणार्या व मानवाला डोळस बनवणार्या श्री समर्थांच्या वाङ्मयाची, मानवधर्माचा पुरस्कार करणारी शिकवण सांगणारा लेख.
असंतोषाचे आंदोलन
फ्रान्समध्ये असंतोषाचे आंदोलन शांतपणे उभे राहिले आहे. त्याचे कारण आहेत स्टीफन हेसेल. त्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये छोटी पुस्तिका लिहिली आणि सध्याच्या जगाच्या रीतीवर कडाडून हल्ला...
संत श्रीकबीर जयंती
संत श्रीकबीर हे उत्तर भारतातील श्रेष्ठ साक्षात्कारी संत. संत कबीर श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. त्यांना लौकीक शिक्षण नव्हते. मात्र त्यांनी व्यक्त केलेली त्यांची विचारधारा...
ढवळगाव – पैलवानांचे गाव (Dhaval Village – Famous for Wrestlers)
‘ढवळ’ हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे. ते गाव फलटण-पुसेगाव राज्य महामार्गावर फलटणपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर येते. ढवळगावाला कुस्तीची परंपरा मोठी आहे. हे गाव पैलवानांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. गावातील काही मल्लांनी महाराष्ट्र चॅम्पियन हा किताबदेखील मिळवला आहे. माणदेशच्या इतिहासात प्रथम ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून देणारे पैलवान बापूराव लोखंडे हे ढवळ गावच्या मातीतले वीर...
ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...
वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...