Home Search

भारतीय संस्कृती - search results

If you're not happy with the results, please do another search
masti_jasti_vasti

लोककलेची मस्ती-गस्ती-वस्ती

     पाखरांच्या किलबिलाटाची मधुर धून, पानाफुलांची सळसळ, अवखळ धावणारा फेसाळलेला झरा, अंगाला झोंबणारा पहाटवारा… एक ब्रह्मनाद उमटतो, लय साधते, स्वर जुळतो, आपसूक गीत रंगते,...

नव्वदीच्या तरुणांची ‘टेबल टेनिस’

0
प्रौढ गटाच्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी सर्वात वयस्क खेळाडू नव्वदीच्या पुढचे असतात. चीनमध्ये गेलेल्या पुण्याच्या वंदना भाले यांना, तेथील क्रीडासंस्कृतीचे आणि सुनियोजित व्यवस्थापनाचे...
index.jpg

जात परदेशस्थ

     परदेशात राहणे - परदेशात प्रवास करणे किंवा परदेशातच सेटल होणे यात आता कोणतेही अप्रूप राहिलेले नाही. भारताच्या जातीय आणि सांस्कृतिक घडणीनुसार कोणता...
carasole

मस्तानीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी

मस्तानीबाईंच्यावर महाराष्ट्राने मोठा अन्याय केला आहे. बाजीरावांनी मराठेशाहीचे पाय हिंदुस्थानात रोवले. थोरले छत्रपती व संताजी-धनाजी यांच्यानंतर, राऊ हे मराठेशाहीचे न भविष्यती असे बलाढ्य नेते...
http://thinkmaharashtra.com/sites/default/files/images/stories/9thJuly/social-history-of-deccan.jpg

महाराष्ट्र देशी असावे

     अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासाच्या मूळ प्रेरणा दोन. एक म्हणजे दुस-यांची संस्कृती जाणून घेणे आणि दुसरं, स्वत:च्या संस्कृतीचं बॅकयार्ड तपासणं. पहिल्या फळीतले अँथ्रोपोलॉजिस्ट दुस-या संस्कृतीचं...

‘मान्सून’

‘मान्सून’ - दिनकर गांगल मान्सूनचा पाऊस हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. चार महिन्यांचा पावसाळा हा स्वतंत्र ऋतुकाळ म्हणून जगात अन्यत्र कुठेही मानला जात नाही. भारतातील समशीतोष्ण हवा...

जात म्हणे जात नाही!

मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला...

संपादकीय

संपादकीय आषाढी एकादशीबरोबर चातुर्मास सुरू होतो. चार महिने व्रतस्थ, नेमस्त जीवन. हा पावसाळ्याचा काळ. त्यामुळे अनारोग्य फार. त्यावर उपाय आला उपवासाचा, अल्प सेवनाचा, काही...

बाप रखुमादेवीवरू

बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...

कीर्तनाचे महानिर्वाण

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...