Home Search
चित्रपट - search results
If you're not happy with the results, please do another search
‘श्यामची आई’ म्हणजे मधाचं पोळं
(‘श्यामची आई’ या पुस्तकास पंचाहत्तर वर्षे झाली, त्या निमित्ताने)
साने गुरुजींच्या जीवनात आचार आणि विचार यांचं सौंदर्य त्यांच्या आईनं निर्माण केलं. हळुवार भावना, निसर्गावरील प्रेम, नक्षत्रांचं...
उद्याची नवी भाषा दृकश्राव्य असेल का?
‘स्पंदन परिवारा’तर्फे ‘मराठी सिनेमा - काल, आज आणि उद्या’ या विषयावर झालेल्या परिसंवादात सुरूवातीलाच डॉ. मोहन आगाशे यांनी मांडलेले भाषेबद्दलचे मत विशेष वाटले....
...
पिपली लाईव्ह , दिगू टिपणीस आणि राकेश…
खोटेपणावरचं पांघरूण - अवधूत डोंगरे
पिपली लाईव्ह – उत्तर भारतातल्या पिपली गावातला एक शेतकरी नि त्याचा मोठा भाऊ, छोट्या भावाची...
नितीन देसाईंनी सेट उभारावे!
‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून मोठी निराशा झाली. एवढा मोठा निर्मिती खर्च करून साधी उत्तम डॉक्युमेंटरीदेखील तयार होऊ शकली नाही. .....
‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून...
आमिरखान, व्ही. शांताराम, साने गुरुजी अन् घाट कुरुंदवाडचा !
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आमिरखान यांनी कुरुंदवाडच्या घाटावरील स्मशानभूमीत विश्रांती घेतली होती, असे जर कुणी सांगितले तर ते पटेल का? पण अपार थकल्यामुळे, त्यांनी...
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे...
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
- मदन धनकर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा...
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा...
अमराठी भारताचा वेध घेऊया
'थिंक महाराष्ट्र' या वेबसाइटवर विहार करताना दिसते, की महाराष्ट्राशी ज्यांचे आपुलकीचे नाते आहे, ज्यांना मराठी भाषेविषयी आस्था आहे व जे महाराष्ट्राला मायभूमी वा कर्मभूमी...
महाराष्ट्र टिकला पाहिजे
‘साधना’च्या स्वतंत्र विदर्भ विशेषांकातील लेखालेखाचा दीपक पवार यांनी घेतलेला सविस्तर वेध आणि एकात्म महाराष्ट्राची ठाम भूमिका
वादचर्चा
महाराष्ट्र टिकला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे असे मला...