Home Search
विनोबा भावे - search results
If you're not happy with the results, please do another search
ब्राह्मणांना शिव्या घाला आणि पुरोगामी व्हा!
बहुजन परिवर्तन यात्रेचा कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. ती यात्रा बहुजनांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दौरा राज्यव्यापी आहे....
शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटणारे ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र
महिला आणि शेतकरी यांचा विकास हा उद्देश घेऊन डॉ. अॅलेक्झँडर डॅनियल यांनी ऑक्टोबर १९८७ मध्ये Institute For Integrated Rural Development (आयआयआरडी) या संस्थेची स्थापना...
डॉ. द.बा. देवल – जीवनशैलीचा पाठ
डॉ. द.बा. देवल यांना बाबा किवा फकीर म्हणावे अशी जीवनशैली ते निवृत्तीनंतर जगत आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार इंदूरमध्ये काही वर्षांपूर्वी करण्यात आला....
सोमनाथची जलश्रीमंती!
सोमनाथ म्हणजे दुसरे ‘आनंदवन’च! परंतु ‘आनंदवना’पेक्षा तेथे काही खास आहे. ते म्हणजे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी कल्पकतेने अमलात आणलेल्या उपाययोजना. विकास आमटे यांच्या...
कलामहर्षी केकी मूस
लपली आहे ती सर्व कला!
कलामहर्षी केकी मूस यांचा जन्म २ ऑक्टोबर १९१२ रोजी झाला. त्यांना बाबुजी म्हणत. बाबुजी हे पारशी समाजात जन्मले, ते तहहयात...
‘श्यामची आई’ पुस्तकाची जन्मकथा
‘श्यामची आई’ : जिव्हाळा, प्रेम आणि कृतज्ञता
‘श्यामची आई’ या पुस्तकाला ७७ वर्षे झाली तरी त्याची क्रेझ अजून तितकीच आहे. साने गुरुजींनी स्वत:च्या हृदयातील जिव्हाळा त्यात...
‘आचार्य कुला’साठी हाक!
- दिनकर गांगल
विनोबा भावे यांनी ‘आचार्य कुल’ नावाची संस्था सुरू केली. ‘आचार्य कुल’चा नव्या संदर्भात अर्थ स्पष्ट करणे शक्य आहे....
भ्रष्टाचारावर उतारा कायद्याच्या् चौकटीत की नितिमत्तेच्या?
समाजाला जशी नैतिकतेच्या आधाराची आवश्यकता असते, तशीच राजकिय सत्तेलाही त्याची गरज भासत असते. इंदिरा गांधी सत्तेवर असताना नेहमी विनोबा भावे यांना भेटत...
भ्रष्टाचाराविरूध्द बोलणा-यांकडे नैतिक पायाचा अभाव
राजकारणात नैतिकतेचा सुप्त प्रवाह असावा लागतो. सध्या तो नष्ट होत चाललेला दिसतो. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी हजारेंच्या आंदोलनाला पत्राद्वारे जो पाठिंबा दिला...
साहित्य संमेलनांचा इतिहास (History Of Literary Conferances)
मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11 मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते...