Home Search
वसंतराव नाईक - search results
If you're not happy with the results, please do another search
नाशिकचा चालताबोलता माहितीकोश – मधुकर झेंडे (Madhukar Zende)
नाशिक महानगरपालिकेचे निवृत्त राजपत्रित अधिकारी मधुकर ऊर्फ अण्णा झेंडे हे 'नाशिकचा माहितीकोश' म्हणूनच परिचित आहेत. त्यांना नाशिक शहराच्या इतिहास-भूगोलाची संपूर्ण माहिती आहे. नाशिकविषयीचा नितांत...
सावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त!
नाशिकचे ‘सावाना’ हे एकशेअठ्याहत्तर वर्षांचे वाचनालय म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे. ते नाशिककरांच्या विसाव्याचे ठिकाणही आहे. ‘सावाना’ची जोपासना करणाऱ्या शेकडो हातांनी काळाबरोबर राहण्याची...
तमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव (Tamdalge)
महाराष्ट्रात तमदलगे हे शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले गाव आहे!... ते तेथील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील बाबासाहेब कचरे, रावसाहेब पुजारी, राजकुमार आडकुठे, वैजयंतीमाला वझे...
जगन्नाथराव खापरे – ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा!
नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे गावाचे जगन्नाथ खापरे हे द्राक्ष उत्पादन व त्यासाठी परकीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मागील पंचेचाळीस वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या...
मतिमंद मुलांना ‘नवजीवन’ (शाळा)
‘नवजीवन शाळा’ सांगलीमध्ये मतिमंद मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी गेली तीस वर्षें कार्यरत आहे. मतिमंदांसाठी शिक्षण असते याबाबत समाज अनभिज्ञ होता. अशा काळात संस्थेची स्थापना झाली....
मराठा समाजाचा आक्रोश मराठी साहित्याला का ऐकू येत नाही?
मराठी साहित्याची सदाशिवपेठी म्हणून कठोर समीक्षा झाली. ती कोंडी दलित साहित्याने फोडली. मागोमाग ग्रामीण साहित्याचा प्रवाह खळाळता झाला. पुढे भटक्या-विमुक्तांनी एल्गार पुकारला. आदिवासी लेखकांनी...
वडांगळीची सतीदेवीची यात्रा
‘सतीदेवी सामतदादा’ हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत! ते देवस्थान नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात आहे. तेथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सतीदेवीच्या यात्रेमुळे वडांगळी गावची ओळख महाराष्ट्रभर...
सिताफळांचा बादशहा – नवनाथ कसपटे
नवनाथ कसपटे यांचे कर्तृत्व असे, की त्यांचे नाव घेतल्याबरोबर लोकांना सिताफळाची आठवण यावी! ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे रहिवासी आहेत. नवनाथ कसपटे यांचा जन्म...
नवीन पालघर जिल्ह्यातील वंजारी समाज
‘कोणत्याही भूमीत रुजावे
अशक्य ते शक्य करून दाखवावे
स्वाभिमाने कुठेही जगावे
ही तर वंजाऱ्यांची खासियत असे’
वंजारी समाजाविषयी असे म्हटले जाते, की ‘वंजारी समाज कुठेही गेला तरी आपला...
रिपोर्टर अवचट – सुहास कुलकर्णी
रिपोर्टर अवचट - सुहास कुलकर्णी
अनिल अवचट मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. गेली चाळीसहून अधिक वर्ष ते लिहित आहेत. त्यांनी आपल्या लेखनात प्रामुख्याने सामाजिक विषय हाताळलेले...