Home Search
गोत्र - search results
If you're not happy with the results, please do another search
जाती जातींतील ब्राह्मण शोधा!
ब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे! त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर...
रवळनाथ दैवताच्या निमित्ताने
प्रकाश नारकर यांनी 'थिंक महाराष्ट्र'वर सादर केलेला कोकणातील दैवतांचा अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी सूर्यविषयक माहिती गोळा करत असताना अमेरिकास्थित जय दीक्षित यांचे ‘ए ट्रिब्युट...
अनंत फंदी यांच्या नावाविषयी थोडेसे
अनंत फंदी हे कवी-शाहीर म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांचे मूळ नाव अनंत घोलप. मात्र ते फंदी या नावाने प्रसिद्ध पावले. त्यांचे फंदी नाव का पडले...
नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...
आदिवासी हलबा संस्कृती
हलबा हा समाज वेदकालीन भारतात वस्ती करून राहणारा मानतात. त्या समाजाचे कुलगोत्र विशिष्ट आहे. ती जमात सूर्याची उपासक. तो समाज मध्यप्रदेशात ‘हलबा’ तर महाराष्ट्रात...
वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज
दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरांत कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद...
महाराष्ट्र धर्म म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्र हे नाव त्या राज्यास कसे प्राप्त झाले? महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अगोदर त्या प्रदेशाची स्थिती काय...
उपेक्षित टकारी समाज
टकारी समाज स्वराज्य निमिर्तीसाठी लागणारी धनदौलत इंग्रजांच्या तिजो-या फोडून आणण्याचे काम करत असे. टकारी समाज मुळचा आंध्र प्रदेशातील. त्या समाजाची तेलगू ही बोलीभाषा. तो...
वाडेश्वरोदय – शिवकालिन संस्कृत काव्य
‘वाडेश्वर’ किंवा ‘व्याडेश्वर’ नावाने कोकणातील गुहागर (तालुका - गुहागर, जिल्हा - रत्नागिरी) येथे प्राचीन देवस्थान आहे. संपूर्ण काळ्या पाषाणाचे ते भव्य मंदिर पुरातन आहे....
भारतीय लोकशाही आदर्श होण्यासाठी
(भारतीय लोकशाही निकोप होण्यासाठी जाहीर मतप्रदर्शन)
जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशात आहे याचा भारतास अभिमान वाटतो. भारतातील निवडणुका पारदर्शी होतात. विरोधकांचीही त्याबाबत तक्रार असत...