Home Search
%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0 - search results
If you're not happy with the results, please do another search
चौगाव आमचा पारच बदलला! (Changing Face of Chaugaon Village)
माझे गाव चौगाव. चौगाव-गोताणे म्हटले, की लक्षात येते ते धुळे जिल्ह्याच्या, धुळे तालुक्यातील चौगाव. नाही तर सटाणा गावाजवळ एक चौगाव-रातीर आहे, चोपडा तालुक्यात एक चौगाव-लासूर आहे. माझे गाव मालेगावपासून साधारण चाळीस किलोमीटर उत्तरेला आणि नासिक जिल्ह्याच्या सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. ते ईराज नदीच्या काठावर डोंगरउतारावर वसले आहे.
आमच्या कोपरगावची दिवाळी (Diwali At Kopargaon)
कोपरगाव हा प्रगत शेतीने संपन्न अहमदनगर जिल्ह्यातील तालुका. तेथील अर्थकारण शेती - विशेषतः ऊसाची शेती, साखर कारखाने आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय संस्थांशी निगडित आहे.
भूम तालुक्यातील बेलेश्वर (Beleshwar Temple Of Bhoom)
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम हा महत्त्वाचा तालुका. भूम हे तालुक्याचे मुख्यालय उस्मानाबादहून बहात्तर किलोमीटर अंतरावर आहे. तेथून ईट हे छोटे गाव अठरा किलोमीटरवर असून, ईटपासून सहा किलोमीटर दूर श्री बेलेश्वराचे देवालय आहे.
पुण्याच्या पानपट्टीचा अनोखा ब्रँड (‘Traditional Eatable Paan’ In Modern Brand)
पुण्याच्यामाऊली पानपट्टीने पुणेकरांच्या जीवनात दोन-पाच वर्षांत वेगळेच स्थान मिळवले आहे. पौड रोडवरील पानाच्या टपरीपासून सुरू झालेला पानपट्टीचा तो ब्रँड आता पुण्यात पाच ठिकाणच्या दुकानात मिळतो. थुंकण्याची गरज नसलेले व पचनाला पोषक अशा
आवडती ‘बेक्कार’ नगरी बोली (Nagari Dilect)
नगरी बोली ही ठळकपणे उठून दिसणारी नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरीया मराठीच्या बोलींना जसे स्थान लाभले तसे नगरी बोलीला मिळालेले नाही. पण ‘काय करू राह्यला?’,
मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे
‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा...
ऊर्जाप्रबोधक – पुरुषोत्तम कऱ्हाडे
आयुष्यात काही अनवट वाटा धुंडाळताना स्वत:चे संस्कार व बौद्धिक शक्ती यांचे संमीलन करून त्याचा उत्कृष्ट परिपोष करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम कऱ्हाडे होय! कऱ्हाडे...
झोडगे गावचे माणकेश्वर मंदिर
यादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रदेशी नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत होते. तो काळ संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी असा मानला जातो. राजांनी त्यांच्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध...
रणजिता पवार – तांड्यावरील पहिली शिक्षिका
रणजिता लमाणी आहे. ती तांड्यावर लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिने स्वत: समाजाच्या जाती-जातींतील विषमता अनुभवली. तिने तांड्यावरील शैक्षणिक अनास्थेला झुगारले. तिने कुटुंब, जातपंचायत यांचा...
सेंद्रीय शेतीचे आग्रही – अरुण डिके
अरुण डिके हे इंदूरमध्ये ‘रंगवासा जैविक ग्राम संस्थान’च्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे नवनवे प्रयोग करत असतात. त्यांचा ध्यास नामशेष होत चाललेल्या बहुमोल पिकांचे बहुपीक लागवडीत...