Home Search

टिळक - search results

If you're not happy with the results, please do another search

‘हिंदी’चे भांडवल!

0
राजकीय हेतूनं भाषेचं भांडवल केलं जातं. त्यामुळे हिंदीला जे स्थान देशात मिळायला हवं ते मिळत नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि इंग्लिशचं महत्त्व यांमुळे ‘हिंदी’चा...
गणेशभक्ती मराठी माणसाच्या मनामधे खोलवर रुजलेली आहे

गणेशभक्ती आली कोठून?

देकार्तच्या तत्त्वज्ञानातली ‘मेण्टल मॉडेल्स’      गणेशभक्ती ही एक संकल्पना आहे. ती आपल्या सर्व मराठी माणसांच्या मनांमधे खोलवर रुजलेली आहे. उगीच नाही मुंबईतले तमाम चाकरमाने गणेशचतुर्थीला,...
अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान श्रीकृष्‍ण

भगवदगीता

     भगवदगीता हा व्यास मुनींनी रचलेल्या, महाभारत ग्रंथामधल्या भीष्मपर्वाचा भाग आहे. त्यात अठरा अध्याय असून सर्व मिळून एकंदर सातशे श्लोक आहेत. त्यात महाभारतातले युद्ध...

आंदोलनाच्या केवळ आरोळ्या!

- अनिलकुमार भाटे अण्णांच्या उपोषणाने उठवलेल्या वादळाचे पडसाद जगभर उमटले. उपोषण संपल्याने त्याचे नेमके फलित काय? ही चर्चा जगभर सुरू झाली आहे. आणि ह्या टप्यावर...
carasole

मृणालिनी-उमा ह्यांची मायेची सावली

पुण्यात उपेक्षित वर्गातल्या, विशेषत: वेश्यांच्या मुलांसाठी काम करणारा ‘सावली सेवा ट्रस्ट’, हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. 2003 सालापासून कार्यरत असलेल्‍या या ट्रस्टने आतापर्यंत...

वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा !

- प्रभाकर भिडे अनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक सैन्यात कॅप्टन होता. त्याला अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ ला वीरगती प्राप्‍त झाली. त्‍यानंतर गोरे यांनी...

–हासपर्वातील संधी

- संदीप बर्वे      राजकीय पक्षांचे आज –हासपर्व सुरू असल्‍याचे दिसते. त्‍यामुळे हे चैतन्‍यहिन पक्ष म्‍हणजे डेडबॉडीज भासतात. ज्‍यांचे पोस्‍टमॉर्टम करणे ही आपली जबाबदारी ठरते....

यस्टरडे, टुडे, टुमारो

     कॉम्रेड यशवंत चव्हाण यांच्‍या नव्वदाव्‍या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा, माधव चव्हाण यांनी त्यांना अपूर्व भेट दिली. भारतातले तीन महत्त्वाचे बुद्धिवंत त्यांनी एकत्र आणले आणि...

धुआँ उडाताही चला……….

- हिनाकौसर खान      नमस्कार मित्रांनो!! कसे? बरे आहात ना. तुम्ही ठीकठाक असाल तरच आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. अंहं, ‘ज्वलंत’ शब्द ऐकून...

उपवासाचे राजकारण

- डॉ.अनिलकुमार भाटे       उपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही व्यक्तिगत बाब...