Home Search
विदर्भ - search results
If you're not happy with the results, please do another search
‘कोमसाप’चा लोकशाही उठाव
'कोमसाप'चा लोकशाही उठाव
साहित्य महामंडळ नमणार?
- दिनकर गांगल
साहित्य आणि नाट्यविश्वात अराजक आहे. कलासिध्दांतांपासून आचरणापर्यंतच्या संकल्पना स्पष्ट व रीतीच्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अखिल भारतीयपासून स्थानिकपर्यंतच्या संमेलनात...
खेळ ‘बुध्दी–बुध्दी’चा
मराठी भाषिक समुहात ‘हुशार असणे’ या वास्तवाला भयंकर प्रिमियम आहे! तो प्रिमियम ‘वाया गेलेला हुशार’ असण्यालाही आहे. परंतु ‘यशस्वी’ आणि न-हुशार या कॅटॅगरीला मराठी...
महाराष्ट्रघातकी फाजलअली समिती!
महाराष्ट्र राज्य स्थापनेचे १९४६ पर्यंत जोरात असलेले आंदोलन नंतरच्या काळात मंदावले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, गांधींची हत्या, भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना या घडामोडींमुळे भाषावार प्रांतरचनेचा...
दगडांच्या देशा… राकट देशा…
दगडांच्या देशा... राकट देशा... ही आणि महाराष्ट्राची अशी कैक वर्णनं लहानपणापासून माझ्या कानावर पडत आहेत. पण या वर्णनांमधला माझ्या वाटयाला आलेला महाराष्ट्र जेमतेमच. जेव्हा...
सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राचा
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यासाठी, आपण पहिली पंचवीस वर्षे आणि त्यापुढील पंचवीस वर्षे, असे दोन भाग करू. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात,...
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव
‘महाराष्ट्र’ शब्द उच्चारला की, शाळेमध्ये असल्यापासून ऐकत आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा’ या ओळी आठवतात. अशा या ‘माझ्या’ महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी...
धान्यापासून मद्य…
महाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून मद्य बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. धान्यापासून मद्य बनवण्यासाठी काही कारखान्यांना परवानेही देण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं म्हणून...
गाजलेले जळगाव अधिवेशन !
संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या प्रतिनिधी सभेचे अधिवेशन 13 व 14 एप्रिल 1947 रोजी जळगाव इथे भरले. त्या अधिवेशनात व-हाडचा मुद्दा खूप गाजला. अधिवेशन महाराष्ट्रातली तीन...
महाराष्ट्र – मराठी भाषा
मराठी भाषा बोलणा-या बहुभाषिक प्रदेशांचे 1 मे 1960 रोजी एकत्रीकरण झाले आणि आजचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. महाराष्ट्र इंग्रजांच्या आमदानीत तीन भागांत विभागला गेला होता....
शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न
पावसाचे पाणी जिथल्या तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना घेऊन सुरेश खानापूरकर काम करत आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहे...