Home Search

जवाहरलाल नेहरू - search results

If you're not happy with the results, please do another search
-vikhe-patil-

विठ्ठलराव विखे पाटील – सहकाराचे प्रणेते (Vitthalrao Vikhe Patil)

विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन 2014 पासून ‘शेतकरी दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. विठ्ठलराव विखे पाटील हे कृषी-औद्योगिक व सहकारी साखर कारखानदारीचे आद्य...
_jagatil-sarv_deshanche_zende_eka-ghari_5_0.jpg

जगातील सर्व देशांचे झेंडे एका घरी!

पुण्याचे ध्वज संग्राहक श्रीकांत जोशी यांच्याकडे एकशेदहा देशांचे मूळ ध्वज आहेत. त्यांना ध्वजसंग्रह करण्याचा छंद 1990 पासून जडला. जोशी बालपणी रा. स्व. संघाच्या शाखेत...
_Faizpur_Village_7.jpg

फैजपूरचे काँग्रेस अधिवेशन

इंडियन नॅशनल काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन 27 आणि 28  डिसेंबर 1936 रोजी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी'च्या  (महाराष्ट्र) जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील फैजपूर येथे झाले  होते. त्यात शेतकरी...
_Tamdalge_1.jpg

तमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव (Tamdalge)

महाराष्ट्रात तमदलगे हे शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले गाव आहे!... ते तेथील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील बाबासाहेब कचरे, रावसाहेब पुजारी, राजकुमार आडकुठे, वैजयंतीमाला वझे...

इये मराठीचिये नगरी

0
मराठी लिहीता-बोलताना माझ्या भोवताली सतत होणारा इंग्रजी शब्दांचा वापर मला अनेक वर्षे त्रास देतो आहे. माझ्या लहानपणी रसाळ, अर्थपूर्ण आणि साधे पण नेटके मराठी लिहीणारे...
_GandhijiChar_AnguleVar_1.png

गांधीजी चार अंगुळे वर!

1
अशगर वजाहत या लेखकाकडून अनोख्या नाटकाची अपेक्षा होतीच; ती 'गोडसे @ गांधी डॉट कॉम’कडून पुरी झाली! अशगरने यापूर्वी 'जिस लाहोर नही देखा’ सारखी वेगळी...
_BhartiySanvidhanacha_Prawas_1.jpg

भारतीय संविधानाचा प्रवास

भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून देशाला लागू झाले. त्या अगोदर ते संसदेत (कायदेमंडळात) 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. मात्र त्याचा प्रवास त्या...
_ArvindTikekar_Vichardhan_JraHatkePustak_1.jpg

अरविंद टिकेकरांचे विचारधन: जरा हटके पुस्तक

प्रा. अरविंद चिं. टिकेकर (5 जानेवारी 1935 ते 26 ऑक्टोबर 2010) हे विचारवंत ग्रंथपाल होते. त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रंथालय व...
carasole1

जे.एन. यु. : संघर्षाचे स्पष्टीकरण

0
विद्यापीठे ही आधुनिक युगात विचारमंथनाची केंद्रे म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या पुढे आली. विद्यापीठीय शिक्षणाने विशेषत: समाजशास्त्रे व मानव्यविद्या या शाखांनी अनेक पिढ्यांचे प्रबोधन केले आहे. जेव्हा...
carasole

जेएनयु आणि मराठी विद्यार्थी

0
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने स्थापन झाले. तेथे मानव्यविद्या शाखेतील जवळ जवळ सर्व विषयांचे शिक्षण उपलब्ध आहे. देशभरातील विद्यार्थी...