Home Search

उद्योगधंदे - search results

If you're not happy with the results, please do another search
-akola

माझा अभिमान! – माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)

अकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश...
carasole

कल्याणचा वझे यांचा खिडकीवडा!

अण्णांनी दोन्ही मुलांची आणि सुनांची भक्कम साथ आहे म्हटल्यावर पुढे, १९९१ साली कमांडर जीप घेतली व ‘वझे बंधू ट्रॅव्हल्स’ हा नवीन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर २००२ साली तेथून जवळ पन्नास फुटांवर ‘वझे बंधू भोजनालय’, ‘मोरेश्वर सभागृह’ नावाचा लग्नाचा हॉल हेही व्यवसाय सुरू केले...
carasole

पाण्यासाठी ध्येयवेडा – संभाजी पवार

संभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे...
carasole

My second trip to Europe

0
भोर हे एकेकाळचे पुणे प्रांतातील (दख्खन प्रांतातील) मोठे संस्थान. आकाराने औंध संस्थानच्या दीडपटीहून मोठे. त्या संस्थानाच्या राजांना नऊ तोफांची सलामी होती. संस्थानचे त्यावेळचे राजे...
carasole

नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती

0
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...
carasole

पुरातत्त्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र

1
साने गुरुजी यांचे नाव घेतले की आठवते ती ‘श्यामची आई’ आणि त्या पाठोपाठ ‘साने गुरुजी कथामाला.’ आणखी थोडी माहिती असलेल्यांना आठवते ते त्यांचे ‘भारतीय...
carasole

राजस माळढोक… रेस्ट इन पीस?

माळढोक पक्ष्‍याचे नाव पहिल्यांदा कानावरून गेले तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये आणि साप्ताहिकांमध्ये त्याचे ग्लॅमर तयार झाले नव्हते. त्यामुळे ते नाव ऐकले तेव्हा मन कोरे होते. एक...
carasole

‘चालना’कार अरविंद राऊत यांचे साहित्य

अरविंद राऊत यांनी त्यांचा शिक्षकाचा पेशा सांभाळून ‘सुविचारधारक मंडळ’ (१९७५), ‘बुद्धिप्रामाण्यवादी प्रतिष्ठान’ (१९७८), ‘धर्मनिर्णय मंडळ’ अशा काही संस्थांशी संबंधित कार्य केले. ते करत असताना...
carasole

नवीन पालघर जिल्ह्यातील वंजारी समाज

‘कोणत्याही भूमीत रुजावे अशक्य ते शक्य करून दाखवावे स्वाभिमाने कुठेही जगावे ही तर वंजाऱ्यांची खासियत असे’ वंजारी समाजाविषयी असे म्हटले जाते, की ‘वंजारी समाज कुठेही गेला तरी आपला...

मुस्तफा कुवारी यांची गांधीगिरी

जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत प्रयत्न करत असताना त्‍यांची भेट मुस्तफा कुवारी यांच्‍याशी झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा...