Home Search

रत्नागिरी - search results

If you're not happy with the results, please do another search

संयुक्त महाराष्ट्र सभा

प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा...

महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती

     प्रस्ताव : मराठी भाषा बोलणार्‍या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या...
‘व्यासपीठ’तर्फे आयोजित ‘शिक्षण आणि सुजाण नागरिकत्व’ या कार्यक्रमात योगेश देसाई (कारागृह अधीक्षक, ठाणे), अभय ओक (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ

‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल?

 शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी प्रेरणा-प्रबोधन-प्रयत्न अशी संकल्पना ठरवून, त्यासाठी शैक्षणिक घटकांचा म्हणजे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय ठरवून ‘व्यासपीठ’च्या...
तरंग. यांना खांबकाट्या असेही म्हणतात

तरंग आणि बारापाचाची देवस्की

आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक...

आंदोलनाची धगधगती सुरुवात!

सचिन रोहेकर यांची पत्रकारितेत चौदा वर्षे व्यतीत झाली आहेत. त्यांनी कोकणात होऊ घातलेले प्रकल्प तेथील पर्यावरणाला तसेच भूमिपुत्रांना कसे घातक आहेत हे परिसराचा, माणसांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून मांडले आहे. त्यात वृत्तपत्रासाठी केलेले लेखन, त्याचप्रमाणे कोकणाच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा समाविष्ट आहे...

कीर्तनाचे महानिर्वाण

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...

अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्….

आषाढाच्या पहिल्या दिवसानिमित्ताने कवी कालिदासाचे हे स्मरण... अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्.... - श्रीप्रकाश अधिकारी आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कवी कुलगुरू कालिदासाचे स्मरण करावयाचा दिवस. पण या कवीचे...

श्रमिक क्रांती संघटना

सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...

‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबुर येथे ५ जून रोजी झाले. त्याचा धावता वृत्तांत आणि संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे –नाईक यांच्या भाषणातील...

महाराष्ट्राचे काव्यतीर्थ – केशवसुत (Keshavsut)

0
'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा' महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक - सरोज जोशी नवीन पिढीच्या स्मृतीत, जुन्या पिढीतील...