Home Search

गोंधळ - search results

If you're not happy with the results, please do another search

ज्ञानप्रलयातील गटांगळ्या

0
इंटरनेटवरचा ज्ञानप्रलय अटळ आहे. त्यात हरवून जाण्याचा धोका ही प्रत्येकावरची टांगती तलवार आहे. आजमितीस आपण अनुभवत आहोत त्या ज्ञानप्रलयातील मिनी गटांगळ्या !...

टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून

0
  चतु:शृंगीच्या टेकडीला मूळ रंग पुन्हादेण्यासाठी चार वर्षांपूर्वी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले.टेकडीवर जगू शकतील अशी रोपं, पाण्यासाठी चर, दर रविवारी त्यांची विचारपूसअसं...

पिपली लाईव्ह, दिगू टिपणीस

0
खोटेपणा ‘अनकव्हर’ करण्यापेक्षा ‘कव्हर’ करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं. खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच...

कधी येईल स्वप्नातली ती परिवहन व्यवस्था?

‘शहरात मेट्रो असावी का नसावी’ हा वाद आता संपला. तज्ज्ञांनी यावर स्पष्ट निर्वाळा दिल्यावर राष्ट्रीय धोरण ठरले. भरमसाट वेगाने वाढणा-या प्रवाशांना सुरक्षित, खात्रीची...

आंदोलनाची धगधगती सुरुवात!

सचिन रोहेकर यांची पत्रकारितेत चौदा वर्षे व्यतीत झाली आहेत. त्यांनी कोकणात होऊ घातलेले प्रकल्प तेथील पर्यावरणाला तसेच भूमिपुत्रांना कसे घातक आहेत हे परिसराचा, माणसांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून मांडले आहे. त्यात वृत्तपत्रासाठी केलेले लेखन, त्याचप्रमाणे कोकणाच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा समाविष्ट आहे...

तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!

तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा! - ज्ञानदा देशपांडे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या – त्यातूनही इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या कानाखाली सणसणीत आवाज काढणारे दोन तास म्हणजे ‘पीपली लाईव्ह’!...

मुंबई ON Sale

मंत्रालयावर फडकणारा तिरंगा आपल्याला दुरून दिसतो. पण तिरंग्याचा आकार मंत्रालय वास्तूच्या पसा-याची साक्ष देतो. एकवीस फूट लांबी व चौदा फूट रुंदी असलेला असा हा...

बाप रखुमादेवीवरू

बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...

‘थिंक महाराष्ट्र’

दिल्ली दरबाराला महाराष्ट्राविषयी आकस आहे, दिल्ली दरबाराला मराठी माणसांची भीती वाटते, जशी औरंगजेबाला शिवाजीची वाटत होती तशीच. पण माझ्या मते, हे असे नाही. दिल्ली...

चांगली कविता समोर यायला हवी

चांगली कविता समोर यायला हवी - अंजली कुलकर्णी, पुणे ‘कवितेचं नामशेष होत जाणं...’ हा ज्ञानदाचा लेख (बृहत्कथा) वाचला, लेख केवळ अप्रतिम, डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा...