Home Search
साने गुरुजी - search results
If you're not happy with the results, please do another search
तारकर्ली – कर्णिकांच्या कादंबरीत कोकणचे हृदयस्पर्शी दर्शन
मधू मंगेश कर्णिक यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ‘तारकर्ली’ ही कादंबरी लिहिली आहे. ती कोकण विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारी ठरते. कोकण...
वाराणशीचे वझे होते कोण?
वाराणशी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी. वाराणशी नगरी जुन्या काळापासून आहे; तर ती होती कशी आणि आज कशी आहे? त्यातून महाराष्ट्रापासून ती इतकी दूर, तेव्हा...
अध्यात्म आणि धर्म
(पुरूषोत्तम क-हाडे यांनी दिनकर गांगल यांच्या ‘अध्यात्म’ लेखावर घेतलेले आक्षेप व गांगल यांनी केलेले त्याचे निराकरण)
दिनकर गांगल यांचा अध्यात्म हा लेख वाचला. मी भगवद्गीता...
अध्यात्म
महात्मा गांधी यांच्या तोंडचे एक वाक्य मला फार मोह घालते. म्हणे, ते ब्रिटिशांना उद्देशून असे म्हणाले होते, की ‘तुम्ही कोण मला स्वातंत्र्य देणारे? मी...
दिलीप कोथमिरे – विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावचे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दिलीप कोथमिरे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. प्राथमिक शिक्षकसुद्धा मनात आणले तर कितीतरी विधायक...
विश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी
विश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली....
शुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था
शुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना...
डॉ. राजेंद्र बडवे – आनंदी कॅन्सर सर्जन
'कर्करोगा'च्या हजारो रुग्णांना संजीवनी देऊन त्यांचा आजार केवळ बरा करणारे नव्हे; तर कोलमडून पडलेल्या काही रुग्णांना फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेण्याचे बळ देणारे धन्वंतरी म्हणजे...
सोमवंशी क्षत्रिय समाज – संस्कार शिबिरे
‘सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ’ ही नुकतीच पन्नास वर्षें पूर्ण झालेली सामाजिक संस्था. समाजातील सर्व वयोगटांतील लोकांसाठी तेथे वर्षभर उपक्रम राबवले जातात. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार,...
पंपकीन हाऊस – निराधारांचे घर
‘पंपकीन हाऊस’ या संस्थेच्या आवारात आईवडील नसलेली, पालकांकडे सांभाळ करण्याची क्षमता नसलेली साठ ते पासष्ट अनाथ-निराधार मुले- रमली आहेत. ते ठिकाण अहमदनगरजवळील आरणगाव रस्त्यावरील...