Home Search

रायगड - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

दुर्लक्षित अवचितगड

7
अवचितगड भग्नावस्थेत आहे. निरनिराळ्या वास्तू ढासळत आहेत. विशेषत: द्वादशकोनी तलावाच्या पाय-यांच्या बाजूची भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्यात उगवलेल्या झाडांमुळे बांधकाम खचत आहे. झाडे काढली...
vasudha 1

वसुधा कामत – आधुनिक तंत्रज्ञानाचा पाठपुरावा

वसुधा कामत यांना भेटावे आणि त्यांच्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वाचा एकच पैलू ध्यानी यावा असा अनुभव बर्‍याच जणांचा आहे. तो पैलू आहे त्यांच्या शिक्षणविषयक ध्यासाचा, विशेषत:...
विलास सुतावणे

वैदिक गणित आणि बरेच काही…..

   चाकोरीबाहेर डोकावून पाहणार्‍यांना नवनवीन वाटा खुणावत असतात. डोंबिवलीकर विलास सुतावणे यांच्याभोवती अशा वाटाच वाटा आहेत! त्यांनी त्या सर्वांवरून मार्गक्रमणा केलेली आहे. सुतावणे ह्यांच्या...

दोन लिटरमध्ये एक कि.मी.!

0
-    डॉ. द. बा. देवल   पुणे हायवे हा रस्‍ता मुंबईतून बाहेर जाण्‍याचा मार्ग. साहजिकच तेथे गाड्यांची संख्‍या जास्‍त असते. त्या ठिकाणी ट्रॅफिक तास-दीड तासांपर्यंत...

धूर्त आणि क्रूर

-  डॉ. द. बा. देवल   रामदेवबाबा यांच्‍याकडून करण्‍यात आलेल्‍या उपोषणादरम्‍यान, मांडवात अनेक आबालवृद्ध झोपलेले असताना पोलिसांकडून बळजबरीने कारवाई करण्‍यात आली. त्‍या वेळी कपिल सिब्‍बल...

राज्यकर्त्याने सावध असावे!

- आदिनाथ हरवंदे      “वाहने ठाण्यापासून सायनपर्यंत ठप्प झाली होती; अशा तर्‍हेने मुंबईत वाहतूक ठप्प करण्याची ताकद फक्त ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये आहे!” हे उद्गार आहेत राज्याचे...
_Surekha_Dalavi_1

सुरेखा दळवी आणि श्रमिक क्रांती संघटना

  सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...
तरंग. यांना खांबकाट्या असेही म्हणतात

तरंग आणि बारापाचाची देवस्की

आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक...

तमीळ कवी सुब्रमणीयम् भारती

0
प्रासंगिक : सुब्रमणीयम् भारती यांचा मृत्यू १२ सब्टेंबर १९२१ रोजी झाला. ( गंगा नदीच्या परिसरात होणारा गहू आपण घेऊ आणि येथील लोकांना प्रिय...

‘मान्सून’

‘मान्सून’ - दिनकर गांगल मान्सूनचा पाऊस हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. चार महिन्यांचा पावसाळा हा स्वतंत्र ऋतुकाळ म्हणून जगात अन्यत्र कुठेही मानला जात नाही. भारतातील समशीतोष्ण हवा...