Home Search
संस्था - search results
If you're not happy with the results, please do another search
मायाजालात ‘इंटरनेट हिंदू’
इंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची...
‘ग्रामोक्ती’
'ग्रामोक्ती' हा आगळावेगळा सुविचार संग्रह आहे. अंबाजोगाईचे पशुवैद्य डॉ. शिवाजी मधुसुदन पंचादेवी हे नोकरी-व्यवसाय करता करता सातारा जिल्ह्यातील एकसळ या गावी येऊन स्थिरावले. तेथे...
मराठीला राजभाषा म्हणून स्थान..
महाराष्ट्रात मराठीला राजभाषा म्हणून स्थान..
मराठी भाषेसाठी राज्य सरकारात स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणार असल्याबाबतची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने केली आहे....
कुंभ मेळा
कुंभमेळा
हरिद्वारचा कुंभमेळा 28 एप्रिलला संपला. या कुंभमेळयाची एक-दोन वैशिष्टये होती. उत्तराखंड राज्य झाल्यानंतर प्रथमच बारा वर्षांनी येणारा हा महोत्सव घडून येणार होता. त्या दृष्टीने...
सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राचा
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यासाठी, आपण पहिली पंचवीस वर्षे आणि त्यापुढील पंचवीस वर्षे, असे दोन भाग करू. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात,...
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव
‘महाराष्ट्र’ शब्द उच्चारला की, शाळेमध्ये असल्यापासून ऐकत आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा’ या ओळी आठवतात. अशा या ‘माझ्या’ महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी...
गुजरात : 1 मे – 1960 ते 2010
एक मे 1960 रोजी सकाळी उठल्यावर, एकाच क्षणी गुजरातेतले मराठी आणि महाराष्ट्रातले गुजराती आपापल्या जागी परप्रांतीय झाले! दोन्हीकडची संबंधित माणसं कावरीबावरी झाली. महागुजरातचंही आंदोलन...
‘रक्ताचं नातं’
‘रक्ताचं नातं’ ही अनेकदा अतिशय सहजपणे वापरली जाणारी संज्ञा आहे! त्यामुळे वास्तवात ती मर्यादित; खरंतर संकुचित अर्थाने वापरली जाते. मात्र ‘रक्ताच्या नात्या’ला मोठा अर्थ...
‘स्नेहसेवा’
स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता
'स्नेहसेवा'
'स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता' असं ब्रीदवाक्य असलेली 'स्नेहसेवा' ही संस्था 1981 मध्ये काही ज्येष्ठ मित्रांच्या कौटुंबिक मैत्रीतून सुरू झाली....
धान्यापासून मद्य…
महाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून मद्य बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. धान्यापासून मद्य बनवण्यासाठी काही कारखान्यांना परवानेही देण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं म्हणून...