Home Search
संस्था - search results
If you're not happy with the results, please do another search
सुवर्णांकित सृजनसोहळा
नृत्य -नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये? दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ती कला शिकू शकतील आणि त्यांच्या...
बिनकवचकुंडलाचा कर्ण – श्रीपाद हळबे
श्रीपाद रामचंद्र हळबे हे कंपनी कायद्यातले, भारतामधले एक निष्णात वकील आहेत; अध्यापनही करतात. त्यांना अर्थकारण, क्रिकेट, साहित्य , संगीत , राजकारण, खोखो, नाटक , शिक्षणसंस्था, खेळांचं प्रशासन-आयोजन,...
सृजनाचे नवे रंग!
सकाळी उठल्यापासून रात्रीचे बारा वाजेपर्यंत स्पर्धेच्या युगात वावरणाऱ्या छोटुकल्यांच्या आयुष्यातून स्पर्धाच काढून टाकली तर काय होईल? त्यांचं जीवन आहे त्याहून अधिक सौंदर्यदायी बनेल. पण...
कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो
फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त...
संयुक्त महाराष्ट्र सभा
संयुक्त महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक
क्षेत्रांत मागे पडू नये यासाठी 'संयुक्त महाराष्ट्र सभे'ची
संस्थापना करण्याच्या हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत...
महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती
प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या...
संयुक्त महाराष्ट्र सभा
प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा...
आमिरखान, व्ही. शांताराम, साने गुरुजी अन् घाट कुरुंदवाडचा !
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आमिरखान यांनी कुरुंदवाडच्या घाटावरील स्मशानभूमीत विश्रांती घेतली होती, असे जर कुणी सांगितले तर ते पटेल का? पण अपार थकल्यामुळे, त्यांनी...
भवरलाल जैन – उद्योगपती व जैन उद्योगसमूहाचे प्रवर्तक
उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशातील, जळगावात हट्टाने राहून त्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करण्याचे श्रेय प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योगसमुहाचे प्रवर्तक डॉ.भवरलाल जैन यांना...
ज्याचा त्याचा विठोबा
सातार्यातील तीन खेडी-त्यांनी ग्रामविकासाचा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे... उदयगिरीच्या तरुण शार्मिष्ठाची धावत्या दौर्यानंतरची संवेदनाशील नोंद
संस्थाजीवन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवभारत युवा आंदोलनाने महाराष्ट्रातील...
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे...