Home Search
शब्द - search results
If you're not happy with the results, please do another search
आकडेवारीचे फुलोरे
‘एकशेएक टक्के खात्री’, ‘एकशेचौतीस टक्के वाढ’ असे आकडे आपण शीर्षके, मथळे आणि सूचना यांमधे नेहमी वाचत असतो. मुद्दे आकड्यांत व्यक्त केल्याने निकडीने दखलपात्र होतात...
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना……..
मनाची ती थरथर कधीच विसरणे शक्य नाही....
- मनोहर वि. नरांजे
मनोहर नरांजे यांचे वय केवळ एक्केचाळीस वर्षांचे आहे. ते नोकरीला लागताना मॅट्रिक होते. नंतर...
तुंबडीवाल्यांचे गाव
‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील...
निषेध! निषेध !
जगात सर्वत्र निषेधाची लाट आलेली आहे. गेल्या शनिवारी निषेधाचा कहर झाला. जगभरच्या ऐंशी देशांमधील साडेनऊशे शहरांत वेगवेगळ्या कारणांनी निषेध-निदर्शने-आंदोलने चालू होती. इटालीची राजधानी...
मी, अण्णांचा कार्यकर्ता
‘अण्णा हजारे आँधी है, देशके दुसरे गांधी है’ ह्या घोषणेने ऊर्जावान झालेले, भ्रष्टाचाराविरुद्धचे नव्या तंत्रयुगातले नवे आंदोलन स्वातंत्र्यानंतर चौसष्ट वर्षांनी, एप्रिल 2011 पासून...
खानदेशची कानुबाई
‘कानुबाई’ हे खानदेशचे आराध्यदैवत. कानुबाईच्याच नावाने खानदेशाला ‘कानुबाईचा देश’-कानदेश- ‘खानदेश’ असे नाव मिळाले आहे. ‘खानदेश’ नावाची उत्पत्ती तशी सांगितली जाते. कानुबाईचा उल्लेख ‘कानबाई’...
वसुधा कामत – आधुनिक तंत्रज्ञानाचा पाठपुरावा
वसुधा कामत यांना भेटावे आणि त्यांच्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वाचा एकच पैलू ध्यानी यावा असा अनुभव बर्याच जणांचा आहे. तो पैलू आहे त्यांच्या शिक्षणविषयक ध्यासाचा, विशेषत:...
जत्रा कडगावची
चैत्र शुद्ध त्रयोदशीला श्री खंडेराव महाराज यांच्या नावानं कडगावची जत्रा भरवण्याची परंपरा जुनी आहे. जत्रेचं खरं आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा मान. आपल्यावरचं...
अच्युत पालव – सुलेखनाची पालखी
अच्युत पालव याने भारतात सर्वत्र आणि इतर अनेक देशांत देवनागरी सुलेखनाची पालखी नेऊन पोचवली आहे. अच्युतचा ध्यास भारतीय अक्षरलेखन कला भौगोलिक सीमा ओलांडून विश्वव्यापी व्हावी...
कोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन
डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे....