रवींद्रनाथ टागोर यांचे ब्रिटीश राणीला लिहिलेले पत्र
06/01/2016
रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बागेत झालेल्या जुलूम-जबरदस्तीविरुद्ध निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश राणीने बहाल केलेली उमरावकी परत केली. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश राणीला उल्लेखून ३० मे १९१९ रोजी लिहिलेले पत्र. त्यामधून लोकभावनादेखील व्यक्त होते.
30 May 1919
Your Excellency,