_VanyjivanSanrakshan_BahuuddeshiyaSanstha_4.jpg

वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था

'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे....
_Happy_Surrounding_1.jpg

हॅपी सराउंडिंग्स्

स्वच्छता हा राष्ट्रीय मुद्दा आहे. भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्यापूर्वीच, ती मोहीम आमच्या कॉलेजने घेतली होती हे अभिमानाने नमूद करावे असे वाटते....
_ZopadpattiTeISRO_PrathameshHirwe_1.jpg

झोपडपट्टी ते इस्रो – प्रथमेश हिरवेची गगनभरारी

पवई फिल्टरपाडा झोपडवस्तीत (नीटी चाळ) राहणारा प्रथमेश 22 जानेवारीला इस्रो विभागीय प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून हजर झाला आहे. त्याचे वडील सोमा हिरवे हे मरोळ येथे...
_Datta_Bombe_1.jpg

सर्पमित्र दत्ता बोंबे

कल्याणचे 'दत्ता बोंबे' यांची सर्पमित्र म्हणून ख्याती आहे. ते लहानपणापासून मासे पकडण्याचे शौकिन होते. ते यशस्वी गिर्यारोहकसुद्धा आहेत. त्यांनी स्वत: अनेक ठिकाणी गिर्यारोहण केले आहे आणि इतरांनादेखील गिर्यारोहणाचे धडे दिले आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासाठी खर्च केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही...
carasole

जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ – पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू

जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी भारताचे पर्यावरण मंत्रालय निर्माण होण्यात-घडण्यात पुढाकार घेतला. तेव्हा त्यांच्या डोक्यात होता गांधीजींचा इशारा. “सृष्टी साऱ्यांचे भरणपोषण करण्यास समर्थ आहे, मात्र...

माणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध

आम्ही वर्षानुवर्षे वाहणा-या माणगंगेच्या वास्तवात झालेल्या बदलाचे गेल्या पन्नास-साठ वर्षाचे साक्षीदार आहोत. त्यातून माणगंगेचा पायी प्रवास करून, पाहणीतून काही निष्कर्ष काढले. माणगंगा नदीचा उगम...

मेळघाटातील पोषणबागांचा माळी – मनोहर खके

पोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग मेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे....

पवनामाईची जलदिंडी

पुण्यातल्या पवना नदीच्या पुलावरून मोटारसायकल खडखडत चालली होती. पुलावर डंपर उभा असल्याने मोटारसायकलस्वाराने गाडी थांबवली. त्याने पाहिले, की डंपर पूलावरून नदीत रिकामा केला जात...
कोरडी पडलेली आटपाडी तालुक्यातील माणगंगा

कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!

10
भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांति‍पर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या...
Dushkaal1

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

0
 ‘‘त्‍येची अशी कथा सांगत्‍येत मास्तर का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं. हितल्‍या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन्...