पावसचे स्वामी स्वरूपानंद
स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी 15 डिसेंबर 1903 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे,...
लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार!
लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या...
शोध अस्वस्थ कल्लोळाचा
शरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भेगाळलेल्या ‘काळ्या...
सोनोपंत दांडेकर – ‘मी’ पण लोपलेले व्यक्तिमत्त्व
इसवी सन 1857 हे मध्ययुगातील अंतिम वर्ष, कारण तलवार व घोडा ह्या, ज्या मध्ययुगीन काळाच्या प्रमुख निशाण्या आहेत त्या दोन्ही गोष्टींचे महत्त्व त्या वर्षीच्या...
रंगभूमीचे मामा – मधुकर तोरडमल
प्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध मामा तोरडमल. त्यांचा जन्म 24 जुलै 1932 रोजी झाला. मधुकर तोरडमल यांच्या नाट्याभिनयाची सुरुवात ही त्यांच्या मुंबईतील...
कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना
'अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना' ह्यावर्षी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2019 आहे.
प्रसिद्ध लेखक कै. अरुण साधू यांच्या स्मरणार्थ एका तरुण पत्रकाराला अभ्यासासाठी...
मनोहर तल्हार यांच्यामधील माणूस शोधताना
मनोहर तल्हार यांची ‘माणूस’ ही कादंबरी नागपूर विद्यापीठात बी.ए.च्या पहिल्या वर्षाला लागली आणि ती अश्लील आहे अशी ओरड होताच लागलीच अभ्यासक्रमातून काढूनही टाकली गेली....
बाबासाहेब आंबेडकरांना आगळीवेगळी श्रद्धांजली – भूमिका आणि विचार
डॉ. हर्षदीप कांबळे (I.A.S., उद्योग विकास अायुक्त, महाराष्ट्र राज्य) आणि दंतवैद्य विजय कदम या दोघांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती' स्थापना केली. त्या...
बाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी!
प्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात...
सर जमशेटजी टाटा (Sir Jamshedji Tata)
सर जमशेटजी टाटा यांचे नाव भारताचे आद्य उद्योगपती म्हणून घेतले जाते. न्या. महादेव गोविंद रानडे, दादाभाई नौरोजी अशांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी भारत देशाला औद्योगिक क्रांती...