वणी येथील सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या ‘वणी’ या गावाजवळील सप्तशृंगगडावरील देवीचे स्थान हे आदिशक्तीचे मूळ स्थान असून ते साडेतीन पीठांतील अर्धपीठ आहे असे म्हटले आहे.
एकपीठ ते तुळजापूर...
माहुरगडची रेणुकादेवी (Renukadevi)
नांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. नांदेड मराठवाड्यात येते. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे....
वि.का. राजवाडे – विद्वान संशोधक (V.K. Rajwade – Researcher)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन...
शाही दफन भूमी – खोकरी
मुरुडवरून म्हसळा येथे जाताना चार किलोमीटरवर एका टेकडीवर खोकरी नावाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा भास मशिदी असल्यासारखा होतो. त्या वास्तू आपले लक्ष्य वेधून...
चांदागडचे निसर्गवैभव- ताडोबा अभयारण्य (Tadoba Sanctury)
चांदागडला प्राचीन काळापासून घनदाट जंगले होती. त्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा 'तारू' नावाचा राजा होता. त्या जंगलात अनेक जंगली जनावरे होती. त्यामध्ये वाघ हा प्रमुख...
नागा राजांचा माणिकगड (Manikgad)
माणिकगड किल्ला चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘जिवती’ तालुक्यातील घनदाट जंगल आणि उंच डोंगररांगा आणि त्यातील एका डोंगरावर दाट वनराजीमध्ये भग्न अवस्थेत आहे. तो शहराच्या दक्षिणेला साठ...
मुंबईची तटबंदी
पोर्तुगीजांनी इसवी सन 1686-1743 च्या दरम्यान बांधलेली फोर्टमधील वसाहत उंच तटबंदीने घेरलेली होती. फोर्ट परिसरात खासगी वापरासाठी व व्यावसायिक कार्यालयांसाठी जागा कमी पडू लागली;...
तुळशीबाग – ऐतिहासिक, आधुनिक, स्मार्ट! (Smart Tulshibaug)
पुण्यातील तुळशीबागेला अडीचशे वर्षांचा जागता इतिहास आहे. तुळशीबागेचे स्वरूप एका जुन्या राममंदिराभोवती उभा राहिलेला बाजार असे आहे. पिन टू पियानो... म्हणाल ती संसारोपयोगी वस्तू...
पुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर (Tulshibaug Shreeram Mandir)
नारो आप्पाजी तुळशीबागवाले हे पेशवाईतील नामांकित व कर्तबगार अधिकारी होते. त्यांनी राज्यव्यवस्था सांभाळण्याबरोबर सार्वजनिक व लोकोपयोगी कामे केली. त्यांनी देवालये बांधणे, नदीला बंधारा घालून...
कयाधू नदी – पुनरुज्जीवनाची लोकचळवळ
हिंगोली जिल्हा-तालुक्यातील कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ व तिचे संस्थापक जयाजी पाईकराव यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा...