श्री देवी भगवती, मुक्काम कोटकामते!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडपासून तीस किलोमीटर अंतरावर कोटकामते हे निसर्गरम्य, टुमदार गाव आहे. पूर्वी त्या गावी एक किल्ला होता. त्याचे अवशेष म्हणून गावात प्रवेश करताना...
महाराष्ट्रातील आगळीवेगळी शिवमंदिरे
महाराष्ट्रातील शिवशंकराची मंदिरे गावोगावी आढळतात. शिवमंदिरांसोबत वास्तूकला आणि शिल्पकला यांचा झालेला संगम जागोजागी आढळतो. नाशिकचे त्र्यंबकेश्वराचे शिवमंदिर हे त्याचे प्रसिद्ध उदाहरण. महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये तशी...
अद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Temple)
पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या...
नाथ संप्रदाय व त्याचा प्रभाव
नाथ संप्रदाय हा भारतातील प्राचीन लोकप्रिय असा धर्मपंथ आहे. तो मध्ययुगीन उपासना पंथ आहे. नाथसंप्रदायाचे महत्त्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अनन्यसाधारण आहे. नाथपंथाचा प्रभाव महाराष्ट्रातील...
कोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन
डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे....
सोलापूरचे रूपाभवानी मंदिर
सोलापूरातील रुपाभवानीचे देऊळ मोठे आहे. त्या देवळातील आतील भाग दगडी व कलाकुसरयुक्त आहे. त्या मंदिराचे बांधकाम व त्यावरील रंगीत शिखराचे काम ‘श्री रूपाभवानी भक्त...
माणकेश्वर मंदिराचे सुंदर नक्षिकाम
माणकेश्वर गाव उस्मानाबाद जिल्ह्याच्या बार्शी – भूम रस्त्यावर आहे. गाव भूम तालुक्यात आहे. ते बार्शीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्वर गावाची लोकसंख्या चार-पाच हजार....
मिठबावचा श्रीदेव रामेश्वर
मिठबाव गावचे श्रीदेव रामेश्वर मंदिर सुमारे चारशे वर्षें जुने आहे. मंदिर कौलारू व छोटेखानी आहे. मंदिराची डागडुजी १९७५ मध्ये करण्यात आली होती. पण त्याचे...
सुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)
मुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला...
मुरुड-जंजिरा...
धन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची
भर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं देखील घामाघूम व्हायला होते. पण तरीही उन्हाळ्यामध्ये आमची कोकणात वारी ठरलेली असते. मला जायला नाही मिळाले, तरी आमच्या...