carasole1

समतोल फाउंडेशन – ‘परतुनी जा पाखरांनो’

दोघांच्याही डोळ्यांना अश्रूंच्या धारा, मनात काहूर, कितीतरी दिवसांनी होणारी भेट... कदाचित परतभेटीची शक्यता मावळलेली असताना! मायलेकरांच्या त्या भेटीने उपस्थितांचे डोळेही पाणावले. ही मायलेकरे होती...
_Girish_Kulkarni_0.jpg

स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी : स्वप्नाचेच जेव्हा ध्येय बनते (Snehalay’s Girish Kulkarni)

अहमदनगरचा गिरीश कुलकर्णी नावाचा तरुण वयाच्या अठराव्या वर्षी विलक्षण चमत्कारिक स्वप्ने पाहू लागला आणि नुसती पाहू लागला नव्हे, तर त्याने त्या स्वप्नांना त्याचे ध्येय बनवले व त्यांच्या पूर्ततेकडे वाटचाल करू लागला! त्यातून उभे राहिले नगरचे ‘स्नेहालय’ व संलग्न संस्था यांचे साम्राज्य...
दिपा कदम

प्रशासनाची बेफिकिरी, औदासीन्य आणि जनतेची हताशता !

0
निवडणुकीच्या काळात वर्तमानपत्रे वाचू नयेत व दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या पाहू नयेत असे वाटते, इतकी ती माध्यमे खऱ्या खोट्या, बऱ्या वाईट प्रचाराने बरबटलेली असतात. त्यात समाजमाध्यमे...
-athavniche-pakshi

आठवणींचे पक्षी- भुकेची आग (Athvaninche Pakshi)

‘आठवणींचे पक्षी’ हे प्र.ई. सोनकांबळे यांचे आत्मकथन आहे. लेखक दलित समाजात जन्माला आल्यामुळे जे दुःख, दारिद्र्य व अपमान त्याच्या वाट्याला आला त्याचे चित्रण त्या आत्मकथनात आले आहे. लेखकाच्या बालपणापासून त्याचा प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास पुस्तकात येतो...
for frame

क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil)

‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव)...
_ShantivanBalaghatat_PiklePani_1_0.jpg

शांतिवन – बालाघाटात पिकले पाणी!

दीपक नागरगोजे यांनी `शांतिवन` प्रकल्प बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या परिसरात साकारला आहे. आमटे पिता-पुत्रांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘आनंदवना’च्या धर्तीवर ‘शांतिवना’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शांतिवना’तील...
_father_dibrito_sahitya_sanmelan

विचार महत्त्वाचा की नाव आणि हेवेदावे?

0
उस्मानाबाद येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला आहे. मला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कामानिमित्ताने...
_RaleganSiddhi_AannaHazare_1.jpg

राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे

अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगण सिद्धी या मूळ गावात पावसाचे नाल्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून आणि जमिनीच्या पोटात ढकलून नंतर ते गावातील विहिरींमार्फत...

पखवाज

पखवाज हे पक्षवाद्य किंवा पक्षतोद्य या संस्कृत शब्दांचे अपभ्रष्ट रूप आहे. त्यास प्राचीन काळी पुष्करवाद्य म्हणत. पखवाज हे लाकडाचा आणि पिंपाच्या आकाराचे बनवतात....
_kumbhari_maza-gaav_2.jpg

माझे गाव – सकळात भारी; नाव असे तयाचे कुंभारी

माझे कुंभारी हे गाव अकोला शहराच्या पूर्वेस दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे आणि माझा अकोला जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील 20-17 अंश ते...