गझल आणि ‘ग्रामीण गझल’

वीस-पंचवीस वर्षांपासून एक नवा तरुण वर्ग गझलेकडे वळला. तो मोठ्या संख्येने ग्रामीण परिवेशातील आहे. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा उत्साह, जोश, दांडगा आहे. त्यांच्याकडून...
_TukaramKhairnar_KalandarShikshak_1.jpg

तुकाराम खैरनार – कलंदर शिक्षक (Tukaram Khairnar)

9
तुकाराम खैरनार हे ‘खैरनारसर’ या नावाने नाशिकमध्ये ओळखले जात. गणित आणि विज्ञान विषय शिकवणे हा त्यांचा हातखंडा होता. त्या विषयांची आवड नसलेले विद्यार्थीसुद्धा शालांत...
_ShodhaMaharashtracha_1.jpg

किलर इन्स्टिंक्ट ही मराठ्यांची उणीव? (Lack of Killer Instinct in Marathas?

0
महाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचकाला गो.स. सरदेसाई, त्र्यं.श. शेजवलकर, वि.का. राजवाडे, ढवळीकर, सेतु माधवराव पगडी इत्यादी इतिहास संशोधकांनी लिहिलेले साहित्य वाचावे...
_Pratyek_Vidyarthi_1.jpg

प्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक!

0
भावनिक विकास हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया होय. तो विकास शाळेतील नियोजनबद्ध उपक्रमांच्या माध्यमातून होत असतो. त्या प्रकियेतील शिक्षकाच्या भूमिकेला अनन्साधारण महत्त्व असते. विद्यार्थ्यांना...
_Hacathon_2_2.jpg

हॅकथॉन : नवप्रवर्तनाची नांदी!

ज्या इंग्रजी शब्दांचा समाजाच्या रोजच्या संवादातील वापर लक्षात येण्याजोगा गेल्या काही वर्षांत वाढला आहे त्यात ‘इनोव्हेशन’ या शब्दाचा उल्लेख करावा लागेल. नव्या संकल्पना, पद्धती...
_StrandBookStallchya_Nimittane_2.jpg

स्ट्रॅण्ड बुक स्टॉलच्या निमित्ताने

0
मी ‘स्ट्रॅण्ड’ जनरेशनचा नाही. म्हणजे मी ज्या पिढीचे पुस्तकप्रेमी 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल'ला फार जवळ मानायचे, त्यांच्यात येत नाही. मी कॉलेजला असताना स्ट्रॅण्डला चक्कर मारत...
_Kojagiri_1

कोजागरी पौर्णिमा

‘को जागर्ति?’ असे देवीने विचारले. शिवाजी महाराजां नी तिला ‘मी जागा आहे आणि मी स्वराज्य व सुराज्य निर्माण करीन’ असे वचन दिले. ते त्या वचनाला...
_Maharashtracha_ManipurHotoy_1.jpg

महाराष्ट्राचा मणिपूर होतोय?

महाराष्ट्रात आंदोलने ज्या प्रकारे गेले वर्षभर सुरू आहेत ती पाहता; राहून राहून, पाच-सहा वर्षांपूर्वीच्या मणिपूरची आठवण होत आहे! त्यावेळी मणिपूरमध्ये कधी, कोण कशासाठी बंद...
carasole

चिमुटभर रूढीबाज आभाळ

राजन खान यांची ‘चिमुटभर रूढीबाज आभाळ’ ही कादंबरी अस्वस्थता निर्माण करते. मानवी जगण्याची एकूण व्याप्ती पाहता रूढी-परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा; किंबहुना तो...
_Aruna_Dhere_3_0.jpg

तरुण आणि साहित्य संमेलन

0
‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ हे खरेच आहे. या वर्षीच्या बदललेल्या निवड प्रक्रियेमुळे आणि त्यातून झालेल्या सुयोग्य निवडीमुळे चिखलात रुतून बसलेला पाणघोडा किंचितसा हलला हे...