महदंबा हिचे ढवळे (Mahadamba Dhavale)
महदंबा ऊर्फ महदाईसा मराठी साहित्यविश्वातील आद्य मराठी कवयित्री होय. या कवयित्रीला आणखी काही नावे होती. ती रूपाईसा या नावानेही ओळखली जात असे. तिने तिचे...
कणकवलीचे भालचंद्र महाराज
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
गुळवणी महाराज
श्रीदत्त उपासना मार्गातील परम अधिकारी पुरुष आणि योगसाधनेतील शक्तिसंक्रमण योगांचे दार्शनिक म्हणून श्री गुळवणी महाराज सर्वश्रुत आहेत. योगमार्गातील दीक्षागुरू श्री गुळवणी महाराज हे विख्यात...
विश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी
विश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली....
दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी – जीवन साधे जगण्याचा प्रयोग (Environmentalist Dilip And Paurnima Kulkarni)
दिलीप हे हाडाचे समाजशिक्षक आहेत. दिलीप यांनी स्वत: साधेपणाने जगून लोकांना साधेपणाने जगणे शिकवण्याचा अधिकार प्राप्त केला आहे. ते जे सांगतात ते स्वतः निरामय जीवनाचा अनुभव घेऊन लोकांना सांगतात. दिलीप कोणालाही व्यक्तिश: बांधील नाहीत. त्यांची फक्त स्वत:च्या तत्त्वांशी निष्ठा. ते स्वत: स्वतःच्या गरजा ठरवतात. त्यांची कोणतीही दैनंदिन गरज नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी, जाहिराती ठरवत नाहीत, त्यांच्या पर्यावरणाच्या निष्ठेतून त्या ठरतात...
केकावली (Kekavali)
‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी. त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या...
डॅा. रखमाबाई – भारतातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या मानकरी (Dr. Rakhmabai)
आनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 - 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून आल्यावर...
धर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था
पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे....
उखाणे
स्त्रिया त्यांच्या पतीचे नाव लग्नकार्य, मुंज, डोहाळेजेवण, बारसे अशा आनंदाच्या प्रसंगी लहान लहान, मात्र यमकबद्ध शब्दांची नेटकी मांडणी केलेल्या वाक्यरचनेमध्ये, कुशलतेने गुंफून थोड्या लाडिक स्वरात सर्वांसमक्ष घेतात; त्या प्रकाराला 'उखाणा' घेणे म्हणतात. स्त्रीने तिच्या पतीचे नाव घेऊ नये, त्याचा उल्लेख ‘हे’, ‘अहो’, ‘इकडून’, ‘स्वारी’ अशा संबोधनांनी वा सर्वनामांनी करावा अशी पद्धत, विशेषत: महाराष्ट्रात चालत आलेली आहे...
वारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ!
महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र...