जैतापूर हिंसेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची?

जैतापूर आंदोलनात शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी उतरण्‍याचा निर्णय घेतल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या घटनेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची?...

लादेननंतरही दहशतवादाची टांगती तलवार कायम

    अमेरिकेकडून करण्‍यात आलेल्‍या कारवाईत मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार.        अमेरिकेकडून करण्‍यात आलेल्‍या कारवाईत मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार...

ऋतुसंहार

षांताराम पवार ह्यांनी आपल्‍या शोकाकुल अवस्थेतही पर्यावरणबिघाडाविरुद्धच्या ‘कँपेन’चा ध्यास आर्ततेने व आवेगाने घेतला. त्यांच्‍या एका होर्डिंगवाल्‍या मित्राला त्यांनी सोबतची कविता देऊन, शक्य तेथे प्रदर्शित...
डॉ. यश वेलणकर

राज ठाकरे यांची भाषणे – करमणुक की भ्रष्टाचारावर हल्ला!

0
     गेले चार दिवस सर्व मराठी न्यूज चॅनेलवर पुन्हा पुन्हा दाखवले जाणारे एक प्रक्षेपण तुफान लोकप्रिय झाले आहे. ते म्हणजे राज ठाकरे यांची महाराष्ट्र...

मनोरंजनाच्या’ हव्यासापायी माणसांची अपमानजनक थट्टा

सोनी वाहिनीवर ‘एण्टरटेनमेण्ट के लिए कुछ भी करेगा’ नावाचा रिअॅलिटी (?) शो प्रसारित केला जातो. या कार्यक्रमात वेगवेगळ्या व्‍यक्‍ती आपापली कला सादर करतात. एके...

सांडपाण्याच्या पुर्नवापरातून सिताफळाचे उत्पा‍दन

     दैनिक लोकसत्‍तेत दर गुरूवारी ‘भवताल’ नावाचे एक पान प्रसिद्ध केले जाते. दिनांक 12 मे 2011 च्‍या या पानावर अभिजीत घोरपडे यांनी ‘असाही एक...
_Kuran

महाराष्ट्रातील कुरणांवर चरतंय कोण? – संजय सोनवणी

महाराष्ट्रातील कुरणांवर चरतंय कोण? – संजय सोनवणी - देशातील पंधरा टक्के जनता पशुपालनावर अवलंबून आहे. देशातील पशुधन गेल्या पन्नास वर्षांत दुपटीने वाढले, पण त्यांच्यासाठी चराऊ...

नाना प्रयोगाकारणे

0
जगाबद्दलची नवी माहिती, नवी समज आपण कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचा संबंध आपल्या अनुभव-परिघाशी कितपत जोडू शकतो आणि त्यांच्या मदतीने आपल्या भोवतालात काय बदल...

मनोरंजनाचे कल्पनादारिद्र्य

प्रत्येक क्षेत्रात 'मनोरंजन' घुसखोरी करतंय आणि 'मनोरंजन' म्हणजे काय व त्यात काय काय समाविष्ट होतं, हे ठरवणारे लोक दुर्दैवाने कल्पनादारिद्र्याच्या रेषेखालचे आहेत. त्यांच्या गरिबीविषयी...

गांगल यांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे

0
कोकण मराठी साहित्‍य परिषदेच्‍या साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष प्रसिद्ध विचारवंत पत्रकार दिनकर गांगल यांच्‍या अध्‍यक्षीय भाषणाचा गोषवारा दिनांक 15 एप्रिल 2011 च्‍या लोकसत्‍तेत देण्‍यात आला...