मानवतावादाचा अर्थ
मानवतावाद या संकल्पनेच्या पाठीमागचे मूलस्रोत
भाषेतले काही शब्द असे असतात की त्यांचा नेमका अर्थ लावताच येत नाही. म्हणजे तेथे ठरावीक स्वरूपाचे हरमेन्यूटिक्स किंवा प्रॅगमॅटिक्स...
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात सादर करू इच्छितो. साइटचे दोन भाग आहेत. त्यातील ‘दैनिक मल्लिनाथी’चा भाग रोज अपलोड होईल. दुसरा भाग...
दूरावलेले राज्यकर्ते
- संदीप बर्वे
बॉम्बस्फोटासारख्या संकटकाळात सर्वसामान्य माणसाच्या भावना आणि विचार याच घटनेवर केंद्रीत झालेले असतात. रार्ज्यकर्त्यांनी दहशतवादाचा झटपट उपाय शोधून काढावा अशी...
आयत्या बिळावरील जातीय संस्था !
जे वर्षानुवर्षे चालू आहे ते जातीचे मोठेपण आपण कधी घालवणार? ओबीसी, मराठा, कुणबी, धनगर, ब्राह्मण या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जातींच्या पंखांखाली राहून सरकारी फायदे व राजकारणातील जागांवर डोळा ठेवणेच आवडते. त्यासाठी मोर्चे, धरणे करण्यावर त्यांचा भर जास्त असतो. निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी सर्व जाती-धर्मांतील मुलांनी या व्याधीपासून दूर राहून स्पर्धात्मक परीक्षांत पुढे येण्यास पाहिजे...
पोलिसांचे हीन जिणे
मुंबईत वांद्र्याला कलानगर नाक्यापासून साहित्य सहवासकडे जाताना मध्ये काही भाग लष्करी छावणी असल्यासारखा दिसतो. दोन-तीन ठिकाणी बंकरमध्ये पोलिस जवान स्टेनगन रस्त्याकडे रोखून खडे असतात....
दोष देणे बंद करा
मुंबई बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्वसामान्य माणसापासून मोठमोठ्या मंत्र्यांपर्यंत सर्वांच्याच प्रतिक्रिया या इतरांवर दोषारोपण करणा-या आहेत. सरकारी कर्मचारी दुस-या खात्यातील व्यक्तीवर, मंत्री दुस-या मंत्र्यावर,...
अमृतानुभव (Amrutanubhav)
ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या निर्मितीनंतर वेदांतावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याच्या उद्देशाने अमृतानुभावाची निर्मिती झाली. त्या ग्रंथात दहा प्रकरणे असून आठशेचार ओव्या आहेत. ज्ञानेश्वरांनी त्यांचा आवडता...
महिकावतीची बखर (Mahikavati Bakhar)
महिकावतीची बखर हे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली. राजवाडे...
अस्वस्थ मी…
बहुसंख्य मुंबईकरांप्रमाणे, मी रोज लोकलमधून प्रवास करतो. गर्दीतून वाट काढत, मी फलाटावर पोचतो, इतरांना धक्के मारत आत शिरतो, दरवाजावर उभा राहून प्रवास करतो. हे...
दोन अनुभव
समाजाच्या दोन बाजू दाखवणारे अनुभव एकाच आठवड्यात आले. आपण कोणत्या बाजूचे हा सद्यकालात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की सकारात्मक प्रयत्न सुरू...