हिंगोली

हिंगोली हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील जिल्हा आहे. परभणी ह्या जिल्ह्यातून विभागून १ मे १९९९ रोजी हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा तयार झाला आहे. हिंगोली हा त्यापूर्वी...
-heading

शेणींचा करूड

गावाकडील बाया दसरा झाला, की शेणाच्या गवऱ्या थापण्यास घेतात. गुरेढोरे शेतात बांधण्यासही त्या दिवसांत सुरुवात होते. काहीजण गुरांचे, गाई-म्हशींचे शेण काढताना गवऱ्यांसाठी शेण एका...
-sahitya-

चंद्रपुर येथील इतिहासलेखक दत्ता तन्नीरवार (Datta Tannirwar)

दत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर...

बुलडाणा येथील सैलानी : दशा आणि दिशा

सैलानी दर्गा बुलडाण्यात आहे. माझे सासर आणि माहेर, दोन्ही सैलानी दर्ग्याच्या दोन बाजूंला आहेत, परंतु बऱ्याच लांबवर. त्यामुळे मी लहानपणापासून सैलानी बाबांविषयी  अंधुकसे ऐकलेले....
madhu-patil

मधू पाटील यांचे संस्कारशील आयुष्य

 ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम.पी. तथा मधू पाटील यांनी त्यांच्या ‘खारजमिनीतील रोप’ या आत्मकथनाला असे वेगळे शीर्षक का दिले? खारजमिनीतील रोप छोटे, ठेंगणे!...

राजकारणग्रस्त!

भारतीय समाज निवडणुकीच्या राजकारणाने ग्रस्त आहे. एरवीसुद्धा, मराठी माणसाच्या दोन पसंती सांगितल्या जातात; त्या म्हणजे नाटक आणि राजकारण. सिनेमा गेल्या शतकात आला तेव्हा...

धुंधुरमास

0
सूर्य धनू राशीत भ्रमण करतो, तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या या धनुर्मासात सर्वसामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या...
_SahityaSamelachya_Vyaspitha_1.jpg

साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावर मंत्री आणि अध्यक्ष

साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावर सत्ताधारी मंत्री आणि संमेलनाचे अध्यक्ष यांना एकत्र बसलेले जेव्हा लेखक बघेल तेव्हा त्याच्या मनात प्रश्न उभा राहील : आपण राजकारणी होऊन मंत्र्यांसारखा...
_Vaalakyaa_Kaatakya_1.jpg

वाळक्या काटक्या क्षुल्लक तरी महत्त्वाच्या!

रा. चि. ढेरे यांनी ‘पुण्यभूषण’ पुरस्कार वितरणाच्या समारंभात त्यांच्या भाषणात ‘वाळक्या काटक्या’चा उल्लेख केला, त्यांनी त्या त्यांच्या आजीला स्वयंपाकासाठी जळण म्हणून आणून दिल्या. तो...
_VasantNarharPhene_KarvariMatichaVedha_2.jpg

वसंत नरहर फेणे यांचा कारवारी मातीचा वेध

0
वसंत नरहर फेणे यांची नवी कादंबरी, 'कारवारी माती' ही साहित्य अकादमीच्या पुरस्काराचा ऐवज आहे असे मत तिच्या प्रकाशन समारंभात प्र. ना. परांजपे, दिनकर गांगल...