शोध अस्वस्थ कल्लोळाचा
शरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भेगाळलेल्या ‘काळ्या...
मधू पाटील यांचे संस्कारशील आयुष्य
ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम.पी. तथा मधू पाटील यांनी त्यांच्या ‘खारजमिनीतील रोप’ या आत्मकथनाला असे वेगळे शीर्षक का दिले? खारजमिनीतील रोप छोटे, ठेंगणे!...
मराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही!
चंद्रशेखर सानेकर आणि सदानंद डबीर ह्या दोघांनी त्यांचे विचार मराठी गझल फक्त संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर ती गुणात्मकही वाढली पाहिजे ह्या सद्भावनेपोटी मांडले...
केकावली (Kekavali)
‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी. त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या...
गावगाडा – यंत्रयुगापूर्वीची ग्रामरचना
‘गावगाडा’ हा ग्रंथ 1915 साली प्रसिद्ध झाला. त्याची शताब्दी साजरी होऊन गेली. तो त्रिंबक नारायण आत्रे यांनी लिहिला. ते मामलेदार होते. त्यांनी खेडेगावांच्या स्थितीचा...