carasole

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान

मन, मनगट, मेंदू - तीन मकारांचा 'उत्कर्ष'! 'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सातत्याने दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात महिलांनी उभी केलेली समाज परिवर्तनाची चळवळ....
carasole

भवरलाल जैन – उद्योगपती व जैन उद्योगसमूहाचे प्रवर्तक

उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशातील, जळगावात हट्टाने राहून त्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करण्याचे श्रेय प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योगसमुहाचे प्रवर्तक डॉ.भवरलाल जैन यांना...
_JagannatharavKhapre_DrakshamalNiryaticha_1_0.jpg

जगन्नाथराव खापरे – ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा!

नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे गावाचे जगन्नाथ खापरे हे द्राक्ष उत्पादन व त्यासाठी परकीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मागील पंचेचाळीस वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या...

मिस्टर बिडी – किसनलाल सारडा

‘मिस्टर बिडी’ हे किसनलाल सारडा यांचे आत्मकथन भारती संजय प्रधान यांनी प्रथम इंग्रजी भाषेत लिहिले. त्याचा मराठी अनुवाद उषा तांबे यांनी केला आहे....
-udyogshree-bhimashankar-kathare

भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके!

‘उद्योजकता म्हणजे काय रे भाऊ?' अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा...
carasole

सांगोल्‍यातील रूपनर बंधू – कर्तबगारीची रूपे

16
मेडशिंगी हे छोटेसे गाव सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात अप्रुबा नदीच्या काठावर आहे. गाव सुसंस्कृत आहे. गावाला सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. कै. केशवराव...
_b.r.patil

बी आर पाटील – कृतार्थ उद्योगानंतर कृषी पर्यटन!

माझे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील दुधगाव. माझा जन्म एका अशिक्षित, रांगड्या शेतकरी कुटुंबात झाला. माझे कुटुंब दुष्काळी कामावर जात असे. मीही त्यांत होतो. मी...
carasole

पुलगम टेक्स्टाइल – सोलापूरची शान

पुलगम, अर्थात सोलापुरी चादरींचे नाव भारतभर आहे. सोलापूरची चादर म्हटले, की पुलगम ब्रँडचे नाव येतेच. फक्त चादरच नव्हे तर टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये पुलगम यांचे नाव...
DSC_1397

उद्योगातील अभिनवतेची कास

0
रोह्याच्या मनीषा राजन आठवले यांचे जीवन म्हणजे कर्तबगारी आणि ‘इनोव्हेशन्स’ची आच या, प्रचलित शब्दप्रयोगांचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी स्वत: मायक्रोबायॉलॉजी मध्ये पदवीशिक्षण घेतले, पुण्यात पॅथॉलॉजी...

द.रा. पेंडसे- आर्थिक उदारीकरणाचा उद्गाता

गेली सुमारे तीन दशके भारत देश उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण ह्या संक्रमणातून जात आहे. ‘स्पर्धात्मकता’, ‘विदेशी गुंतवणूक’, ‘खाजगी क्षेत्राला प्राधान्य’ ही दैनंदिन व्यवहाराची परिभाषा बनली आहे. भारतीय...