थिंक महाराष्ट्र
श्रीक्षेत्र गाणगापूर (Ganagapur)
श्रीक्षेत्र गाणगापूर हे तीर्थस्थान गुलबर्ग्यापासून पश्चिमेला चाळीस किलोमीटरवर आहे. ते क्षेत्र भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर आहे. तेथे यात्रेकरूंची स्नान करण्याकरता गर्दी होते....
शाही दफन भूमी – खोकरी
मुरुडवरून म्हसळा येथे जाताना चार किलोमीटरवर एका टेकडीवर खोकरी नावाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा भास मशिदी असल्यासारखा होतो. त्या वास्तू आपले लक्ष्य वेधून...
रांगोळी – पारंपरिक संस्कृती
‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे...
वाईचा ढोल्या गणपती
वाई हे गाव कृष्णा नदीवरील आखीव-रेखीव घाट आणि कृष्णामाईचा उत्सव यांसाठी प्रसिद्ध आहे. वाई सातारा जिल्ह्यांत येते. तेथे महागणपतीचे मंदिर पर्यटकांचे खास आकर्षण आहे....
प्रबुद्ध मूकनायक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निरतिशय सुंदर लिखाण इंग्रजी भाषेइतकेच मराठीत केले आहे. ते ‘मूकनायक’ या साप्ताहिकाचे संपादक होते. ‘मूकनायक’ हे नावच मुळात शोषित आणि...
थोरले माधवराव पेशवे (Madhavrao Peshawe)
थोरल्या माधवराव पेशव्यांनी पानिपत युद्धोत्तर मराठी साम्राज्याचा जणू जीर्णोद्धारच केला! ते श्रीमंत पहिले माधवराव पेशवे, ते पंतप्रधान माधवराव बल्लाळ पेशवे किंवा थोरले माधवराव पेशवे...
औषधी वनस्पती – वाळा(Vetiver)
महाकवी कालिदासाच्या शाकुंतल नाटकातील नायक म्हणतो, ‘कामज्वर आणि उन्हाच्या तापाने पीडलेल्या माझ्या प्रेयसीने अंगाची लाही कमी करण्यासाठी वाळ्याचा शीतल लेप लावला आहे. वाळ्याचे संस्कृत...
नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) Naro Appaji Khire (Tulshibagwale)
पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळच्या पाडळी गावात आप्पाजी खिरे नावाचे गृहस्थ राहत. ते त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे पाडळी गावच्या कुलकर्णीपणाची जबाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा...
सत्यभामाबाई टिळक – व्रतस्थ सहचारिणी (Satyabhamabai Tilak)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाई टिळक यांनी त्यांचा संसार चोख सांभाळला. लोकमान्य यांना संसाराच्या जबाबदाऱ्या जास्त सांभाळाव्या लागल्या नाहीत. टिळक यांना काही...
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांची काही उद्घोषिते
• खरे पाहू गेल्यास, दोनशे मिलिमीटर पाऊससुद्धा सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्रात तर त्या मानाने भरपूर पाऊस पडतो. इतके असूनसुद्धा वारंवार दुष्काळ लांछनास्पद...