नितेश शिंदे
हरळी बुद्रुक (Harli Budruk)
हरळी बुद्रुक हे गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. ते गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या काठी वसलेले आहे. नदी असल्यामुळे गावाभोवती बाराही...
पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)
जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून...
शहा गाव (Shaha Village)
शहा हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन...
दुशेरे – जाधवांचे गाव (Dushere)
दुशेरे हे गाव सातारा जिल्ह्यात कराड या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. तो भाग पश्चिम महाराष्ट्राचा. दुशेरे गावातील अधिकांश लोकांचे आडनाव जाधव हे...
हस्ता गाव (Hasta)
हस्ता गाव हे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात वसलेले आहे. कन्नडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हस्ता गाव आहे. मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत डोंगराच्या कुशीत वसलेले आहे....
येळीव (Yeliv)
येळीव हे गाव सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात आहे. तो भाग देशावरील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असा संबोधला जातो. त्या गावाची लोकसंख्या एक हजार सहाशेपर्यंत आहे....
भारूड
भारूड या लोककलेचे ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल आकर्षण आहे. भारूडाचे आयोजन स्वतंत्रपणे वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा आणि तशा इतर उत्सवांमध्ये केले जाते....
गुर्हाळगृह
गुर्हाळगृह म्हणजे गूळ निर्मितीचा कारखाना. येथे गूळ, गूळ पावडर, गुळाच्या ढेपा, काकवी बनवली जाते. हंगामामध्ये गुर्हाळघराला भेट देणे हा कुटुंब जीवनातील सांस्कृतिक भाग होऊन...
औंधचे तळे (Aundh Ponds)
औंध हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आहे. औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. ते ऐतिहासिक स्थानदेखील आहे. त्या ठिकाणी प्राचीन...
महाळुंगी गाव (Mahalungi Village)
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात वसलेले महाळुंगी हे छोटेसे गाव आहे. तेथील वातावरण निसर्गसंपन्न आहे. गावाच्या आजूबाजूला जंगल आहे. त्यामुळे झाडांची संख्या जास्त आहे. गावाच्या...