Home Search
सामाजिक - search results
If you're not happy with the results, please do another search
उद्योजिकेचे सामाजिक भान – संजीवनी पाटील (Sanjeevani Patil: Her Industry And Social Commitment)
संजीवनी पाटील नावाच्या मराठी महिलेने दुबईमध्ये मसाल्यांचा उद्योग करण्यासाठी ओम पीके (OMPK) ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरे, तालुके, खेडी यांतील महिलांच्या उद्यमशीलतेला वाव मिळण्याची शक्यता तयार झाली आहे.
राहुल पगारे – चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठानगाव येथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’तील राहुल पगारे हा तरुण शिक्षक प्रयोगशील आहे. ठाणगाव सिन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे....
शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना
सोलापूर जिल्ह्याचे भूतपूर्व पोलिस कमिशनर शहीद अशोक कामटे यांच्या कार्याची प्रेरणा व आठवण म्हणून 19 ऑक्टोबर 2009 रोजी सांगोला शहरात ‘शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय...
शहाजी गडहिरे – सामाजिक न्यायासाठी अस्तित्व
शहाजी गडहिरे आणि त्यांच्या पाच-सहा सहका-यांनी 2001 मध्ये ‘अस्तित्व’ संस्थेची स्थापना केली. आरोग्याशी निगडित समस्यांवर काम करण्यासाठी आरोग्याबरोबर सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर...
क्षात्रैक्य परिषद : पुरोगामी विचारांची सामाजिक चळवळ
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक छोटीशी तरीही समाजैतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशी घटना ४ सप्टेंबर १९४९ या दिवशी घडली. सोमवंशी क्षत्रिय समाजातील काही उत्साही आणि चळवळ्या...
धनंजय पारखे – चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता
सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी येथे राहणारे धनंजय व सुनीता पारखे हे कुटूंब सर्वसामान्य जीवनात स्वत:मधील असामान्यत्व जपणारे, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्यापुरते न पाहता आजुबाजूच्या समाजालाही कवटाळू...
सामाजिक उद्योजक ज्योती म्हापसेकर
ज्योती ही जगन्मैत्रीण आहे. इंटरनेट दोन दशकांपूर्वी नव्हते, तेव्हाही ज्योतीचा लोकसंग्रह प्रत्यक्ष भेटी आणि टेलिफोन ह्यांच्या द्वारे अफाट होता. तिच्या लोकसंग्रहाला तेव्हा भारताच्या सीमांची...
अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता
मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला...
चंगळवादामुळे सामाजिक भानच हरवलंय…
पैशाला प्राप्त झालेले अवाजवी महत्त्व, 'स्व'केंद्रित विचार आणि भौतिक गोष्टींमध्येच सुख मानण्याची मनोवृत्ती या आणि अशा इतर कारणांमुळे महाराष्ट्राला अनेक सामाजिक समस्यांनी घेरले आहे....