Home Search
समाधी - search results
If you're not happy with the results, please do another search
फलटणचे हरिबुवा समाधी मंदिर (Haribuva Samadhi Mandir at Phaltan)
फलटणच्या भूमीतील अनेक सत्पुरूषांपैकी सद्गुरू हरिबुवा यांचे स्थान वेगळे आहे. ते फलटणमधील लोकांच्या उद्धारासाठी प्रकट झाले अशी लोकभावना आहे. लोक त्यांना ईश्वरी अवतारच मानतात. हरिबुवा यांची मूळ समाधी जेथे बांधण्यात आली आहे तेथील समाधीचा आतील गाभारा स्वच्छ आहे. महाराजांची समाधी त्या मधोमध आहे. त्यांच्या दोन पादुका त्यावर कोरलेल्या आहेत...
अचलपुरात जयपूरच्या राजा मानसिंग यांची समाधी
माणसाचे आयुष्य त्याला कोठे घेऊन जाईल, काहीच सांगता येत नाही. सम्राट अकबराच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यात ज्या राजा मानसिंग यांचा सिंहाचा वाटा होता, त्या मानसिंग यांच्या आयुष्याची अखेर विदर्भातील अचलपूर या एका छोट्या शहरात झाली. मानसिंग अकबराच्या नवरत्नांपैकी एक मानले जात...
वामन पंडितांची कोरेगावची समाधी (Marathi Poet Vaman Pandit of Seventeenth Century)
वामन पंडित यांची ख्याती श्लोकांबद्दल विशेष आहे. त्यांची ‘सुश्लोक वामनाचा’ अशी प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘यमक्या-वामन’ असेही म्हणत...
जाधवराव यांच्या सव्वातीनशे वर्षे जुन्या समाधीचा शोध
स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगराव यांच्या समाधीचा शोध लागला आहे. ती चंदन-वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात आहे. समाधी सव्वातीनशे वर्षांपूर्वी...
होदिगेरे- शहाजीराजे समाधी
होदिगेरे हे गाव दावणगेरे येथून त्रेपन्न किलोमीटर अंतरावर आहे. तसेच, संतेबेन्नुर तेथून वीस किलोमीटरवर आहे. ते गाव पुष्करणीसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासकरांचा असा कयास आहे,...
संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)
संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र...
बाजीरावाच्या समाधीवर
जेव्हापासून मी थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी इतिहासातून वाचत गेलो, तेव्हापासून त्या मर्द पेशव्याविषयीचा माझा आदर, प्रेम वाढतच गेले आहे. त्याने जन्मभरात एकूण त्रेचाळीस लढाया...
मुक्ताई: मेहूण येथील समाधी (Muktai – The feretory at Mehun)
हातून सारखे पाप घडतच असते. ते नाहीसे करायला हरिद्वारला 'महाकुंभ' चालू आहे. पण पाप घालवायला तापीचे स्मरण सोपे. असे मानले जाते, की गंगेत...
पैठणीचे गाव- येवला (Yeola)
महाराष्ट्रातील अनेक गावांना वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. तेथे विशेष उद्योग व्यवसाय आहेत. या गावांच्या अंतरंगात शिरले की त्यांच्या भरजरी पोताची जाणीव होते. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातले – येवला. ते महाराष्ट्रातीलच नाही तर देश-विदेशातील महिलांच्या जिव्हाळ्याचे गाव. स्वातंत्र्य चळवळीत या गावाचा महत्त्वाचा सहभाग होता. माधव सावरगावकर हे प्रथितयश लेखक मुळचे येवल्याचे. त्यांनी त्यांच्या गावाचा इतिहास आणि वर्तमान जिव्हाळ्याने या लेखात सांगितला आहे...
एव्हीलीन कोब्बोल्ड – स्वेच्छेने केलेले इस्लाम धर्मांतर
धर्मांतर म्हटले, की हिंदुस्तानातील वाचकांच्या मनात प्रथम नापसंतीची लहर उमटते. त्याचे कारण म्हणजे धर्मांतर हे पोर्तुगीजांनी गोव्यात घडवलेले माहीत असते किंवा मुस्लिम धर्मात जबरदस्तीने झालेल्या धर्मांतराच्या गोष्टी माहीत असतात. मात्र ख्रिस्ती धर्मातून इस्लामचा स्वीकार करून मुस्लिम झालेले पुरुष आणि स्त्रियाही अनेक होत्या आणि ते सारेजण ब्रिटिशांची सत्ता सर्व जगात पसरलेली असताना, धर्मांतर करून मुस्लिम झाले होते ! तशाच एका धर्मांतरित महिलेची आणि तिच्या लेखनाची ही ओळख...