Home Search
लेफ्टनंट जनरल - search results
If you're not happy with the results, please do another search
आधुनिक हिरकणी – लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर
डॉ. माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या भूदलातील दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर नियुक्ती २०२० मध्ये झाली. त्या समकक्ष पदावर जाणारी पहिली मराठी स्त्री हा बहुमान त्यांना लाभला. त्यांना २६ जानेवारी २०२२ रोजी परम विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवण्यात आले. त्या निवृत्तीनंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत...
देवरुखचे शहीद स्मारक : कोकणातील एकमेव, अद्वितीय ! (Devrukh’s unique Martyr’s Memorial in Konkan)
सैनिकी परंपरा घाटावर अनेक गावांत दिसते, तशी ती कोकणात नाही. रायगड येथील सैनिकी शाळा वगळता अन्य ठिकाणी तशी शाळा नाही. तरी देवरुख येथे 2018 साली शहीद स्मारक तयार करण्यात आले. ते कोकणाच्या पाच जिल्ह्यांतील एकमेव स्मारक आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहीद स्मारकच्या जोडीला तयार करण्यात आलेले परमवीर चक्र दालन आणि सैनिक मानवंदना उद्यान तर कोकणाची ओळख होऊ पाहत आहे !...
अनुराधा प्रभुदेसाई यांचे कारगिल ‘लक्ष्य’
अनुराधा प्रभुदेसाई. मध्यम वयाच्या. चुणचुणीत. स्मार्ट. चेहऱ्यावर व एकंदर देहबोलीत आत्मविश्वास. त्या जे बोलल्या त्यात उत्कटता होती, कारण त्या जे सांगत होत्या, ते त्यांनी...
महाराष्ट्रातील जमीनमोजणीचा इतिहास
माणसाचे जमिनीतून उत्पन्न घेणे उद्योगांच्या आधी सुरू झाले. जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणून राज्यकारभार चालवण्यासाठी घेण्याची पद्धत पुरातन काळापासून आहे. जमीन महसुलाची...
अख्ख्या भारताचे मोजमाप – द ग्रेट इंडियन आर्क
विज्ञान जगताच्या इतिहासात दोनशे वर्षांपूर्वी भारतात घडलेली घटना म्हणजे लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन (1753-1823) आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट (1790-1866) यांनी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत, काही अक्षवृत्ते...
आणि भारताचा नकाशा साकार झाला!
ब्रिटिश कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी भारतीय सर्वेक्षणाची सुरुवात चेन्नईजवळच्या सेंट थॉमस पर्वतापासून 10 एप्रिल 1802 या रोजी केली. ते सर्वेक्षण इतिहासातील सर्वात साहसी, महत्त्वाकांक्षी...
वेलिंग्टन फाउंटन – मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा
मुंबईच्या ‘रिगल’ चौकातील सुंदर कारंजे दिसते का?
मुंबईच्या वेलिंग्टन फाउंटनला ‘युनेस्को’चा 2017 सालचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. मुंबई फोर्टभोवतालची तटबंदी 1686-1743 च्या दरम्यान बांधली...
सुरेश पाटील यांचा धरणमातीचा ध्यास
धरणांमध्ये जमा झालेला गाळ काढला तर त्या धरणांची साठवण क्षमता टिकवून ठेवता येणार नाही का? हा प्रश्न बुद्धिवंतांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचाराधीन आहे. पुणे...