Home Search
रविंद्रनाथ टागोर - search results
If you're not happy with the results, please do another search
एकेचाळीसावे साहित्य संमेलन (Forty-first Marathi Literary Meet 1959)
श्री.के. क्षीरसागर म्हणजेच श्रीकेक्षी हे निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचे समीक्षक होते. ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने प्रकाशात आले. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली...
शिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम
‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील...
प्रकाश कामत यांचा ध्वनिमुद्रिकांचा खजिना
छंद हे सहसा 'स्वांत सुखाय' असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक...
‘जन गण मन’चे शतक
‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे 2011 हे शतक महोत्सवी वर्ष! या गीताला शंभर वर्षे पूर्ण झाली. घटना समितीच्या निर्णयानुसार 24 जानेवारी 1950पासून ‘जन गण...
राष्ट्रगीताबद्दल अपप्रचार चुकीचा
- प्रा. रंगनाथ तिवारी
भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ वर काही लोक जाणीवपूर्वक चिखलफेक करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रा. रंगनाथ तिवारी यांनी केलेला हा...
नायपॉल यांचे वक्तव्य ‘पोलिटिकल’
- शिरीष देशपांडे
नोबेलविजेते व्ही.एस.नायपॉल यांनी आपल्या तोडीची एकही महिला साहित्यिक नसल्याचे वक्तव्य केले आहे. महिला भावूक असतात, त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित...
‘सानेगुरूजी डॉट नेट’चे उद्घाटन
साने गुरुजींचे साहित्य कॉपीराईट फ्री झाल्यानंतर ते वाचकांना वेबसाइटवर ‘युनिकोड’मध्ये मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ‘थिंक महाराष्ट्र’कडून घेण्यात आला. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या www.saneguruji.net...
सुंदरतेचा अभाव
महाराष्ट्राला पन्नास वर्षं पूर्ण होतायत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यासमोरच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होतायत. महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण अगत्याचंच आहे.
मी एका दुर्लक्षित...