Home Search
नृसिंह जयंती - search results
If you're not happy with the results, please do another search
अचलपूरची नृसिंह जयंती – दोनशे वर्षांची परंपरा
श्री नृसिंह जन्मोत्सव वैशाख शुक्ल चौदाला अचलपूरच्या सावरकर नगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. दशावतारातील चौथा अवतार हा नृसिंहाचा. त्या अवतारामागील कथा या दिवशी भक्तिमय वातावरणात नाट्यरूपाने अचलपूर येथे साकारली जाते. हे रोमांचकारी नाट्य गेली दोनशे वर्षे साकारले जाते...
धोमचे नृसिंह मंदिर
सातारा जिल्ह्यातील वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरात त्याच नावाच्या गावी साधारणपणे पेशवेकाळात उभारले गेलेले 'लक्ष्मीनृसिंह मंदिर' आहे. धोम धरण आणि...
नीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान
श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान नीरा आणि भिमा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. इंदापूर, माळशिरस, माढा या तीन तालुक्यांच्या सीमारेषांच्या हद्दीत नीरा आणि भिमा...
रमेश बाळापुरे – ना हरली जिद्द ! (Ramesh Balapure – stage actor with determination)
रमेश बाळापुरे यांचा जन्म झाला तो मुळी बाविशी नाट्यमंदिरात. रमेशला त्याच्या तरुणपणीही बाविशीचे स्टेज अनायासे प्राप्त झाले ! रमेशचे मामा लगदेमास्तर हे नाटकात कामे करत. रमेशमध्ये नाटक असे अनुवंशिकतेने उतरले होते. रमेशला निसर्गानेसुद्धा मदतच केली. त्याला प्रमाणबद्ध उंची, मोठे आकर्षक डोळे, हसरा चेहरा अशी शारीरिक संपत्ती लाभली. रमेश आणि मी नाटकातील जोडगोळी बनलो. रमेशने नाटक निवडावे- दिग्दर्शित करावे आणि मी त्यात विनोदी भूमिका करावी असा परिपाठ झाला...
तमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव (Tamdalge)
महाराष्ट्रात तमदलगे हे शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले गाव आहे!... ते तेथील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील बाबासाहेब कचरे, रावसाहेब पुजारी, राजकुमार आडकुठे, वैजयंतीमाला वझे...
श्रीक्षेत्र गाणगापूर (Ganagapur)
श्रीक्षेत्र गाणगापूर हे तीर्थस्थान गुलबर्ग्यापासून पश्चिमेला चाळीस किलोमीटरवर आहे. ते क्षेत्र भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर आहे. तेथे यात्रेकरूंची स्नान करण्याकरता गर्दी होते....
समृद्ध आणि विविध परंपरांनी नटलेली सांगवी
सांगवी गाव गोदावरी आणि देवनदी यांच्या संगमावर वसलेले आहे. त्या गावात पूर्वापार ब्राह्मण, कोळी, महार, मराठी या चार समाजगटांची कुळे दक्षिण तीरावर राहत होती....
नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...
वैराग-मंदिरांचे गाव (Vairag Temples Village)
वैराग हे त्या गावाचे नाव, गावाची सांस्कृतिक-सामाजिक वैशिष्ट्ये जपणारे आहे. ते सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात येते. फार पूर्वीपासून तेथे वैरागी लोकांची गर्दी होती, म्हणून...