Home Search
निंबळक - search results
If you're not happy with the results, please do another search
निंबळक गाव नाईक-निंबाळकरांचे (Nimbalak Village ‘Belongs to’ Naik-Nimbalkars)
निंबळक हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात वसलेले गाव. ते पुणे-पंढरपूर महामार्गापासून तीन किलोमीटर आणि फलटणपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास. निंबाळकर हे निंबळक गावातील प्रसिद्ध घराणे...
वटवाघळांचे डॉक्टर – महेश गायकवाड
डॉ. महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण ! त्या अवलियाने भीतीचा आणि अंधश्रद्धेचा विषय असलेल्या वटवाघळांवर पीएच डी केली आणि निसर्गात राहून निसर्गाशी संवाद साधला. तो निसर्ग संवाद लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. लोक त्यांना ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून ओळखतात...
सर्व जातिधर्माचा एकोपा जपणारा श्रीराम रथोत्सव
एकोपा हे फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तो सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, संस्थान काळात फलटण संस्थानच्या अधिपती श्रीमंत सगुणामाता यांनी सुरू केला. फलटणच्या या रथोत्सवातून भारतातील धर्म सहिष्णुतेचे दर्शन घडते. रथयात्रेचे स्वरूप सुरुवातीपासूनच मोठे भव्यदिव्य असे आहे. यात्रा जवळपास दहा दिवस चालते...
अजित कुलकर्णी याचे ‘अनामप्रेम’ (Ajit Kulkarni and Anamprem)
नगरच्या अजित कुलकर्णीला सिनेनट आमीरखान याच्याबरोबर अर्धा-पाऊण तास घालवण्यास मिळाला होता. अजितला आमीरखानचे उमदेपण आवडले, तो सभोवतालचे जीवन जिव्हाळ्याने पाहतो व उत्सुकतेने प्रश्न विचारतो हेही जाणवले. त्याला आमीरखान आवडला, परंतु तो आमीरखानच्या भेटीमुळे एक्साईट झाला नाही.
राहतच्या स्नेहप्रेमाने सुखावले लॉकडाऊनमधील कष्टी वाटसरू (Lockdown Period Rahat Center)
नगरच्या 'स्नेहालय'चे गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या संलग्न विविध संस्थांनी एकत्र येऊन नगर-मनमाड रस्त्यावर राहत केंद्राची सुरुवात केली. राहत केंद्रातर्फे परराज्यातील मजुरांच्या नाष्ट्या-खाण्या-पिण्याची-प्रवासाची सोय केली जात आहे. तेथे कार्यकर्त्याना आलेले अनुभव शब्दबध्द केले आहेत अजित कुलकर्णी यांनी...
महाराष्ट्राचे व्हेनिस… नगर, सोळाव्या शतकातील
अहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि,...
कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!
भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांतिपर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या...
धरमपुरी
ईश्वरी तत्त्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे |
अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असती प्रत्यक्ष || - दासगणू महाराज
धरमपुरी अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ते ठिकाण...