Home Search
कानपूर - search results
If you're not happy with the results, please do another search
भीतीचे/धास्तीचे ग्रहण सुटत आहे !
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हा पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या अवकाशातील स्थानांमुळे होणारा वैश्विक खेळ आहे. निसर्गनिर्मित असलेला हा खेळ मनुष्यवस्ती पृथ्वीवर येण्याआधीपासून अव्याहत सुरू आहे. सूर्यग्रहणाने ‘दृष्टी’ वैज्ञानिक केली आणि समाजातही वैज्ञानिक जाणिवा मंदगतीने का होईना पण जागृत होत जातील असा विश्वास वाटतो...
भोपाळच्या सुधारणावादी दोन बेगम (Sikandar Begam – Bhopal’s Reformist Ruler)
भोपाळच्या गादीवर महिला १८१८ पासून शंभर वर्षे राज्य करत होत्या. त्यांनी कल्याणकारी राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्यात सिकंदर बेगम व सुलतान जहाँ बेगम यांनी लष्कर सेवा, प्रशासन व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यात केलेल्या सुधारणा महत्त्वपूर्ण ठरल्या…
‘जीवना’सह सहजीवन
माधव आत्माराम चितळे हे जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ आहेत. त्यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. विजया चितळे (आशा पटवर्धन) यांच्या सहजीवनाबद्दल अपर्णा चितळे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत...
लॉकडाऊनने दिला ‘उमंग’ला जन्म! (Worldwide Art Competition during Lockdown Period)
लॉकडाऊनअजून दोन-पाच महिने तरी मागेपुढे होत राहील -कधी असेल, कधी नसेल- पण जगभरच्या नागरिकांच्या नशिबी घरी बसणे -घरकाम लवकर सुटेल असे वाटत नाही; त्याचबरोबर अशा एकांतवासात, बंदिवासात - वर्णन कसेही करावे - लोकांनी करण्याच्या विविध गोष्टीदेखील चुकणार नाहीत.
गुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला!
मी ‘आर्किटेक्चर’चे काही विषय गुजराथमधील तीन महाविद्यालयांत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. मला तेथे पाच-सात मुले तरी दरवर्षी ‘सर, आय अॅम अ सिंगल चाईल्ड’ असे सांगणारी भेटतात....
रावणाची पूजा की त्याचे दहन?
रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याला करावे की नाही याबाबत, रावणचरित्रावर आधारित गाजत असलेली ‘रावण - राजा राक्षसांचा’ ही कादंबरी लिहिणारे शरद तांदळे यांचे म्हणणे असे...
अटलबिहारी वाजपेयी- स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान!
‘अटलजी-कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ हे पाचशेतीस पानांचे पुस्तक पत्रकार सारंग दर्शने यांनी लिहिलेले आहे. अटलजी चौऱ्याण्णव्या वर्षांचे असून भीष्मासारखे शरपंजरी पडलेले आहेत; तरीही त्यांची लोकप्रियता...
दलित महिला परिषदेच्या अध्यक्ष – सुलोचना डोंगरे
सुलोचना डोंगरे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नागापूर या खेडेगावी 6 नोव्हेंबर 1919 साली सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील बनसोडे पाटील त्या गावच्या प्रतिष्ठित मंडळींपैकी...
कोपरगावातील खाद्याची मेजवानी
कोपरगाव शहरात प्रामुख्याने कानकुब्जी कुटुंबीयांचे मिठाईचे दुकान व त्या दुकानातील बिट्टाबाईची जिलेबी प्रसिद्ध होती. ते मूळचे उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सिक्टीयापूर्वा गावचे होते. त्यांची पत्नी...
गणिताचे विद्यार्थी घडवणारे – एम. प्रकाशसर
एम. प्रकाशसर अर्थात प्रकाश मुलबागल हे गणित विषयाचे अध्यापक. त्यांनी 'गणित ऑलिम्पियाड स्पर्धे'त भारताला सुवर्णपद मिळवून देण्याच्या इर्षेने गणित विषयात विद्यार्थी घडवण्याचे काम अनेक...